सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेल्या नामजपादी उपायांमुळे औषधोपचारांचा लाभ होऊन कर्करोगासारख्या दुर्धर आजारातून बरे झाल्याची साधिकेच्या नातेवाइकाला आलेली अनुभूती !

सद्गुरु काकांनी ‘तिच्या शरिरात ३ मोठ्या गाठी असून दोन गाठी छातीत आणि एक गाठ हिरडीच्या ठिकाणी आहे’, असे मला सांगितले. तिच्या वैद्यकीय अहवालातही तसेच आले.

गुरुतत्त्व आणि गुरुवाणी एकच असल्याविषयी जाणवलेली सूत्रे !

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधक स्थिर आणि आनंदी दिसतो’, असे म्हणणे आणि योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांनीही ‘त्यांच्या देहत्यागानंतर स्थिर होशील’, असे सांगणे

धर्मराजा आणि सनातन संस्थेच्या सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या ६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सुश्री (कु.) मधुरा भोसले यांच्या विचारप्रक्रियेतील साम्य !

धन्य ती मधुराताई ! आणि धन्य ते असे साधक घडवणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !’

सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्ता श्री. निषाद देशमुख यांना स्वतःमध्ये जाणवलेले आध्यात्मिक पालट !

‘जुलै २०२३ मधील गुरुपौर्णिमेनंतर मी कुठल्याही देवळात गेल्यावर अधूनमधून माझ्याकडून आम्हा तिन्ही ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांसाठी (सुश्री मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), श्री. राम होनप आणि मी) पुढे दिल्याप्रमाणे प्रार्थना होऊ लागली…

साधकांनो, ‘सनातन प्रभात’मधून आपले सर्व लिखाण प्रसिद्ध झाले नाही’, असे वाटून नापसंती न दर्शवता ‘आवश्यक ती सूत्रे प्रसिद्ध होत आहेत’, यासाठी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांप्रती कृतज्ञता बाळगा !

साधकांनो, ‘सनातन प्रभात’साठी लिखाण लिहून देणे’, ही समष्टी साधना असून, ही सेवा निरपेक्षतेने आणि कृतज्ञताभावाने झाली, तरच त्यातून आपली साधना होईल…

पुणे येथे सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त अभूतपूर्व उत्साहात पार पडली सनातन गौरव दिंडी !

सनातन धर्माच्या प्रसारासाठी समर्पित असलेल्या सनातन संस्थेच्या स्थापनेला २५ वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने पुणे येथे २१ एप्रिल या दिवशी ‘सनातन गौरव दिंडी’चे आयोजन करण्यात आले होते.

महिलेची छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी दिल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा नोंद !

महिलांची फसवणूक करणार्‍यांना कठोर शिक्षा करायला हवी !

विद्यार्थ्यांनी आदर्श राष्ट्रभक्त नागरिक बनण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक ! – सद्गुरु नीलेश सिंगबाळ, धर्मप्रचारक, हिंदु जनजागृती समिती

धनबाद येथील ‘धनबाद पब्लिक स्कूल’मध्ये ‘तणावमुक्तीसाठी व्यक्तीमत्त्व विकास आणि अभ्यास कसा करावा ?’, या विषयावर मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

राज्याच्या शिक्षण विभागाच्या खात्यातून ४७ लाख ६० सहस्र रुपयांची चोरी !

मागील महिन्यात सरकारच्या पर्यटन विभागाच्या खात्यातून ६७ लाख रुपयांची चोरी झाली होती. ही चोरीही मंत्रालयातील अधिकोषातून झाली होती. हे चोर अद्याप सापडले नाहीत.

कथित प्रक्षोभक चिथावणी देण्याविषयी कोणताही पुरावा नसल्याने राज ठाकरे यांची निर्दाेष मुक्तता !

२१ ऑक्टोबर २००८ या दिवशी धाराशिव जिल्ह्यात मनसेच्या कार्यकर्त्यांनी एस्.टी. बसगाड्यांवर दगडफेक केल्याचा आरोप केला होता.