Goa Tenancy Act Amendment : सार्वजनिक कारणासाठी कृषीभूमी हस्तांतरित करण्यासंंबंधी कुळ कायद्यामध्ये सुधारणा

या कायद्यामध्ये यापूर्वी शेतीविषयक किंवा शैक्षणिक कारणांसाठी भूमी हस्तांतरित करण्याविषयी ८ सूत्रे आहेत. त्यानंतर आता या २ सूत्रांचा समावेश करण्यात आला आहे.

विज्ञान हे बालवाडीतील शिक्षणासारखे !

‘अध्यात्माचा अभ्यास आणि साधना केल्यावर समजते की, विज्ञान हे बालवाडीतील शिक्षणासारखे आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

Eknath Shinde faction is real Shiv Sena: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मान्यता !

निवडणूक आयोगाने २२ जून २०२३ या दिवशीची मला सोपवलेली शिवसेनेची घटना हीच आधारभूत मानण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे खरी शिवसेना शिंदे यांचीच आहे, असा निकाल महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला.

संपादकीय : उजळू दे ‘लक्षद्वीप’ !

शत्रूच्या सुरात सूर मिसळणार्‍या ‘इंडिया’ आघाडीतील पक्षांना जनता निवडणुकीत त्यांची जागा दाखवून देईल !

भरकटलेली वृत्तपत्रकारिता !

नुकतेच एका वृत्तपत्रात एक व्यंगचित्र पहाण्यात आले. त्यात विवाहविधीतील एक दृश्य दाखवले होते. विवाह होमाच्या जवळ बसलेले गुरुजी वराला उद्देशून म्हणतात, ‘‘आता तुझ्या बायकोला तुझ्या..

देशातील सर्वच ठिकाणची बेकायदेशीर थडगी हटवा !

देहलीतील आझादपूर उड्डाणपुलावर बेकायदेशीररित्या बांधण्यात आलेले मुसलमानाचे थडगे (मजार) सार्वजनिक बांधकाम विभागाने कारवाई करत पाडून टाकले. या वेळी मोठ्या संख्येने पोलीस तैनात करण्यात आले होते.

देशभरात गुन्हेगारीचे वाढते प्रमाण चिंताजनक आणि ती वाढण्यामागील कारणे !

‘वर्ष २०२२ मध्ये नोंदलेल्या गुन्ह्यांविषयीचा ‘राष्ट्रीय गुन्हे नोंदणी अहवाल’ गेल्या वर्षी, म्हणजेच वर्ष २०२३ मध्ये प्रसिद्ध झाला आहे.

बाहेरून मृदू वाटणारे ; पण आतून एखाद्या खडकासारखे कणखर असे लालबहादूर शास्त्री !

उच्च माध्यमिक शाळेत शिकता यावे, यासाठी लालबहादूर शास्त्री यांना वाराणसीमध्ये काकांच्या घरी पाठवण्यात आले. ते कित्येक मैल अनवाणी चालत शाळेत जायचे.

संगीत-मुमुक्षू, संशोधक, तत्त्वज्ञ आणि संगीतयोगी पंडित कुमार गंधर्व !

‘पं. कुमारजींच्या निर्गुणी भजनांविषयी काही मांडणे’, हे या लेखाचे दुसरे प्रयोजन आहे. मला पं. कुमार गंधर्व यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

मालदीवची आर्थिक कोंडी, भारताची कणखर परराष्ट्रनीती आणि भारतियांचे राष्ट्रप्रेम !

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या  २ कारणांमुळे चर्चेत आहेत. एक म्हणजे त्यांच्या पुढाकारामुळे अयोध्या येथे साकारले जाणारे भव्य राममंदिर आणि दुसरे म्हणजे नरेंद्र मोदी लक्षद्वीपला गेल्यावर निर्माण झालेला वादंग !