ईश्‍वरी राज्यातील शिक्षणाचा प्रमुख उद्देश !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘जगातील एकाही देशाचे राज्यकर्ते ‘जनता सात्त्विक व्हावी’, या उद्देशाने तिला साधना शिकवत नाहीत. ईश्‍वरी राज्यातील शिक्षणाचा हा प्रमुख उद्देश असेल.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले