‘नाथा तुझ्या पायी जैसा ज्याचा भाव । तैसा त्यासी ठाव चरणी तुझ्या ॥’, असे भावाचे महत्त्व प.पू. भक्तराज महाराज यांनी वर्णिले आहे. ईश्वराच्या सगुण तत्त्वाची उपासना करणार्या साधकाचा सगुणाकडून निर्गुणाकडे जाण्याचा, म्हणजेच अद्वैतापर्यंतचा प्रवास भावामुळेच शक्य होतो. साधकाच्या आध्यात्मिक जीवनात भावाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.
भावामुळे अद्वैतापर्यंतचा प्रवास होतो !
नूतन लेख
- पू. (श्रीमती) निर्मला दाते (वय ९१ वर्षे) यांच्याकडून पुणे येथील साधक-दांपत्य श्री. हनुमंत कुंभार आणि सौ. सुलोचना कुंभार यांना शिकायला मिळालेली सूत्रे
- श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी साधकांना केलेले अमूल्य मार्गदर्शन !
- साधकांना आधार देऊन त्यांना भावपूर्ण सेवा करण्यात साहाय्य करणारे पुणे येथील ६४ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. चैतन्य तागडे !
- आधुनिक वैद्या सौ. नंदिनी सामंत यांनी दिलेल्या दृष्टीकोनामुळे साधिकेचे चिंतन होऊन तिला स्वभावदोष-अहं यांच्या निर्मूलन प्रक्रियेतून आनंद मिळू लागणे
- कार्यापेक्षा सेवेकडे ओढा वाढल्यामुळे ईश्वरीतत्त्व अनुभवता येणारे देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील ६६ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. महेंद्र राठोड (वय ५० वर्षे) !
- सहसाधकांकडून शिकायला मिळालेली सूत्रे लिहिल्यामुळे साधिकेमध्ये साधकांप्रती निर्माण झालेला भाव !