साधकांवर स्थुलातून आणि सूक्ष्मातूनही प्रीतीचा वर्षाव करणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

गुरुदेवा, तुम्ही आमच्यावर स्थुलातून, सूक्ष्मातून, तसेच सद्गुरु, संत, साधक आणि कुटुंबीय यांच्या माध्यमातून प्रीतीचा वर्षाव करत आहात.

तीव्र तळमळीने गुर्वाज्ञापालन करणारे पुणे येथील ६७ टक्के पातळीचे श्री. माधव इनामदार (वय ८५ वर्षे) आणि ६९ टक्के पातळीच्या सौ. माधुरी माधव इनामदार (वय ७९ वर्षे) !

काही वर्षांपूर्वी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘सर्व साधकांनी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेअंतर्गत प्रतिदिन १५ स्वयंसूचना सत्रे करावीत’, अशा आशयाची चौकट प्रसिद्ध झाली होती.

विश्वबंधुत्वाचा संकल्प करून आनंदवारीत सहभागी होण्यातच सध्याच्या पिढीचे हित !

सामाजिक प्रसारमाध्यमे आणि दूरचित्रवाणीवरील काही अहवालांच्या माध्यमातून वारी जनसामान्यांपर्यंत पोचते, ती एक ‘इव्हेंट’ म्हणून ! लोक कसे ऊन-पावसात चालतात ? ‘पाऊले चालती पंढरीची वाट’, इत्यादी उत्सवी स्वरूपाची गाणी लावून हा सोहळा ‘कव्हर’ करण्याचा सर्वच माध्यमांचा प्रयत्न असतो.

नारदांच्या गादीवर (कीर्तनाच्या गादीवर) उभे राहिल्यावर केवळ श्रोता, वक्ता आणि श्री पांडुरंग यांविषयी भावना ठेवून कीर्तन करावे !

‘कीर्तन याचा अर्थ कीर्ती गाणे. मग ती भगवंताची असेल, सद्गुणांची असेल, थोर विभूतींची असेल किंवा ज्येष्ठतर अशा जीवनमूल्यांची असेल.

पंढरपूरच्या तळघरात विठ्ठलाची प्राचीन मूर्ती सापडल्याचा अपप्रचार बंद करा ! – ह.भ.प. वाघ महाराज, पंढरपूर

‘श्रीक्षेत्र पंढरपूर येथे श्री विठ्ठल मंदिराच्या डागडुजीचे काम गेले अडीच महिने चालू आहे. हे काम चालू असतांना तेथील तळघरामध्ये काही मूर्ती सापडल्याचे वृत्त माध्यमांमध्ये प्रसारित झाले. त्यात माध्यमांचा कुठल्याही प्रकारचा अभ्यास नसल्याचे दिसून आले आहे.

पंढरपूर येथील श्री विठ्ठलाच्या मूर्तीची सूक्ष्मातील वैशिष्ट्ये

श्री विठ्ठल त्यात दाखवला आहे. कटीच्या वर ज्ञानेंद्रिये आहेत, तर खाली कर्मेंद्रिये आहेत. कटीवर हात ठेवलेला म्हणजे कर्मेंद्रिये नियंत्रणात असलेला.’

चंद्रभागा नदीचे पावित्र्य टिकवण्यासाठी प्रशासकीय प्रयत्नांची आवश्यकता !

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेली चंद्रभागा नदी आणि नदीचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रशासनाकडून अपेक्षित असे प्रयत्न होतांना दिसत नाहीत.

श्रीविष्णूचा अवतार असलेल्या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८२ व्या जन्मोत्सवाच्या दिवशी रामनाथी आश्रमात पंढरपूर येथून आणलेल्या काही वस्तू आणि छायाचित्रे यांचे प्रदर्शन लावणे अन् त्याच दिवशी श्री विठ्ठलाच्या मंदिरातील तळघरात श्रीविष्णु बालाजीची मूर्ती सापडणे

परात्पर गुरु डॉ. आठवले हे ‘श्रीविष्णूचे अवतार आहेत’, असे जीवनाडीपट्टीच्या वाचनातून महर्षींनी वेळोवेळी सांगितले आहे. महर्षींच्या मार्गदर्शनानुसार मागील काही वर्षे त्यांचा जन्मोत्सव साजरा केला जातो.

मुलांना धर्मशिक्षण मिळण्यासाठी संतांनी पुढाकार घ्यावा ! – गुरु माँ भुवनेश्वरी पुरी, संस्थापक, श्रीकुलम् आश्रम आणि श्रीविद्या वन विद्यालय, उदयपूर, राजस्थान

काँन्व्हेंट किंवा खासगी शाळांमध्ये जाणार्‍या विद्यार्थ्यांना प्रामुख्याने धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे; कारण त्यांना धर्मशिक्षण देण्याची कोणतीही व्यवस्था नाही. धर्मशिक्षणासह छोट्या-छोट्या गुरुकुलांची निर्मिती करायला हवी.