वर्ष २०२४ च्या गुढीपाडव्यापासून चालू होणारे ‘शालिवाहन शक १९४६ – ‘क्रोधी’नाम संवत्सर’ भारतासाठी कसे राहील ?

‘वर्ष २०२४ च्या गुढीपाडव्यापासून म्हणजे ९.४.२०२४ या दिवसापासून ‘शालिवाहन शक १९४६ – ‘क्रोधी’नाम संवत्सर’ चालू होत आहे. हे संवत्सर भारतासाठी कसे राहील ? याचे ज्योतिषशास्त्रीय विवेचन पुढे दिले आहे.

भारतातील प्रमुख कालगणना !

‘भारतासारख्या प्राचीन आणि विस्तीर्ण राष्ट्रात आजपर्यंत अनेक कालगणना उपयोगात आणल्या गेल्या आहेत आणि अनेक पराक्रमी सम्राटांनी केलेल्या दिग्विजयाच्या प्रीत्यर्थ स्वतंत्र कालगणना आरंभ झाल्या. सध्याच्या काळात प्रचलित असलेल्या मुख्य कालगणनांची माहिती पुढे दिली आहे.

आगामी हिंदु वर्षात हिंदूंचे राजकीय, मुत्सद्देगिरी आणि तांत्रिक सक्षमीकरण होईल ! – आचार्य डॉ. अशोक कुमार मिश्रा यांचे ज्योतिषशास्त्रीय विश्लेषण

हिंदु नववर्ष सर्व सनातनी हिंदूंच्या जीवनात नवी चेतना, नवी ऊर्जा आणि नवा उत्साह यांचा संचार करील अन् हिंदु समाज परंपरेनुसार मानवतेला नवी दिशा देत राहील, तसेच अधिक सक्षम होईल.’

हिंदूंनो, धर्माचरण करून गुढीपाडव्याचा सण सात्त्विक पद्धतीने साजरा करूया आणि स्वत:तील धर्मतेज जागवूया !

सुती किंवा रेशमी नऊवारी साडी आणि धोतर यांमध्ये पुष्कळ सात्त्विकता अन् चैतन्य असल्यामुळे ही वस्त्रे परिधान करणार्‍यांनाही सात्त्विकता, तसेच चैतन्य यांचा लाभ होण्यास साहाय्य होेते.

ऐतिहासिक आणि आध्यात्मिक कारणांनी समृद्ध हिंदूंचा नववर्षारंभ !

‘हे ब्रह्मदेवा, हे विष्णु, आज दिवसभरात या गुढीमध्ये जी शक्ती समाविष्ट झाली असेल, ती मला प्राप्त होऊ द्या. ही शक्ती राष्ट्र आणि धर्म कार्यासाठी उपयोगात येऊ द्या, हीच आपल्या चरणी प्रार्थना आहे.’

पाडव्याच्या दिवशी वर्षफल ऐकण्याचा लाभ

पावसात खंड पडणार असेल किंवा पावसाचे प्रमाण न्यून असेल, तर अशा वेळी विहिरी वगैरेंचा उपयोग व्हावा म्हणून लागणारे पाट, तळी वगैरे सर्व नीट करून ठेवता येते.  

गुढीपाडव्याविषयी महाभारतातील उल्लेख

हिंदूंनो, गुढीपाडव्याच्या निमित्ताने हिंदु धर्मियांवर लव्ह जिहाद, धर्मांतर आदी माध्यमातून होणारे आघात रोखण्याचा निश्चय करूया.

छत्रपती संभाजीराजे आणि गुढीपाडवा !

भगवान श्रीकृष्ण म्हणतात, मी अधर्माची हद्द तोडून टाकतो, दोषांच्या सनदा फाडून टाकतो आणि सज्जनांच्या हातून सुखाची ध्वजा उभारवतो.

गुढीपाडव्याला शुभ संकल्प करूया !

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर स्वत:च्या प्रकृतीनुसार केलेले संकल्प दैवी ऊर्जेमुळे निश्चितच फलद्रूप होतात. या निमित्ताने आपण काही संकल्प, निश्चय करून वर्षारंभाचा लाभ मिळवून घेऊ शकतो.

सामूहिक गुढी उभारण्याच्या वेळी करावयाची प्रतिज्ञा

‘आम्ही समस्त हिंदू गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर केवळ भारतातच नव्हे, तर पृथ्वीवर सर्वत्र हिंदु धर्म प्रस्थापित करून अखिल मानवजातीला सुसंस्कृत आणि सुख-समृद्धीयुक्त जीवन देण्याचा निश्चय करतो.’