छत्रपती शंभूराजांनी रामसेजच्या (जिल्हा नाशिक) लढाईत औरंगजेबाला आणले जेरीस !
औरंगजेबाने डोक्यावरची पगडी खाली फेकली आणि प्रतिज्ञा केली, ‘जोपर्यंत या काफिराला पकडणार नाही किंवा ठार मारणार नाही, तोपर्यंत पुन्हा पगडी घालणार नाही.’
औरंगजेबाने डोक्यावरची पगडी खाली फेकली आणि प्रतिज्ञा केली, ‘जोपर्यंत या काफिराला पकडणार नाही किंवा ठार मारणार नाही, तोपर्यंत पुन्हा पगडी घालणार नाही.’
या भागात आपण ‘श्री. समीर चितळे यांचे झालेले तिसरे शस्त्रकर्म आणि गुरुकृपेने ते त्यातूनही कसे व्यवस्थित बाहेर पडले ?’, हे पहाणार आहोत.
‘साधकांच्या माध्यमातून गुरुदेवच (परात्पर गुरु डॉ. आठवलेच) घरी आले आहेत’, असा त्यांचा भाव जाणवायचा आणि त्यातून ते साधकांना आनंद द्यायचे.
गुरूंना कधीही मनुष्य समजू नका. ते ज्ञानरूपी दिवा हाती घेऊन तुम्हाला मार्ग दाखवायला आले आहेत.
‘चैत्र शुक्ल प्रतिपदा (९.४.२०२४) या दिवशी सद्गुरु सत्यवान कदम यांचा ६१ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त मला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे साधनेविषयी मार्गदर्शन !
अन्न हे पूर्णब्रह्म आहे. ‘महाप्रसाद घेऊन येतो’, असे म्हटल्याने आपल्या मनात अन्नाविषयी भाव निर्माण होऊन त्याचा आपल्याला आध्यात्मिक स्तरावर लाभ होतो. यासाठी साधकांनी ‘अल्पाहार किंवा जेवण’, असे न म्हणता ‘प्रसाद-महाप्रसाद’ असे म्हणावे.’
मायाताईंच्या वाढदिवसानिमित्त मला त्यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्यात जाणवलेले पालट येथे दिले आहेत.
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात २६ वर्षे राहून पूर्णवेळ साधना करणारे आधुनिक वैद्य (डॉ.) दुर्गेश सामंत, एम्.डी. यांचा ६३ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांचे सहसाधक अधिवक्ता योगेश जलतारे यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.