पुणे येथे ‘२० लाख रुपयांचे ५ कोटी रुपये करून देतो’, असे सांगून महिलेची फसवणूक !

यातून हिंदूंना धर्मशिक्षण देणे किती आवश्‍यक आहे, हे लक्षात येते.

पुण्‍यातील ससून रुग्‍णालयाच्‍या प्रवेशद्वारावर २ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्‍त !

अमली पदार्थांचे जाळे समूळ नष्‍ट करणे आवश्‍यक !

कोंढवा (पुणे) येथे ४ देशी गायी-बैल यांची कत्तलीसाठी वाहतूक करणार्‍या वाहनचालकावर गुन्‍हा नोंद !

केवळ वाहनचालक आणि वाहन यांवर कारवाई करून दिवसरात्र होणार्‍या गोहत्‍या कधीच थांबणार नाहीत ! गोतस्‍करीची भीषण समस्‍या मुळापासून संपवण्‍यासाठी सरकारने गोहत्याबंदी कायद्याची कठोर कार्यवाही करून पशुवधगृहे बंद करावीत! 

‘मी मंत्री सावेंचा पी.ए.’, मर्जीप्रमाणे गुन्‍हा नोंद करा !’

याविषयी एका वृत्तवाहिनीशी बोलतांना मंत्री अतुल सावे म्‍हणाले की, संबंधित व्‍यक्‍ती माझी स्‍वीय साहाय्‍यक नसून केवळ कार्यकर्ता आहे, तसेच पोलिसांना कोणतीही शिवीगाळ झालेली नाही.

एकमेवाद्वितीय ‘सनातन प्रभात’ नियतकालिके !

‘सनातन प्रभात’मधील ३० टक्के लिखाण साधनेसंदर्भातील असल्यामुळे वाचकांना अध्यात्माची ओळख होते आणि काही जण साधना करण्यास आरंभ करून जीवनाचे सार्थक करतात. याउलट बहुतेक सर्वच नियतकालिकांत १ टक्का लिखाणही साधनेसंदर्भात नसल्याने वाचकांना त्यांचा खर्‍या अर्थाने लाभ होत नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

पंडित नेहरू यांनी वर्ष १९४६ मध्येच इंग्लंडचा राष्ट्रध्वज खाली उतरवत भारताच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली ! – पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ, वरिष्ठ पत्रकार

या वेळी पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ म्हणाले, ‘‘पुस्तकांमध्ये नेहरू यांना मोठे करण्यात आले. ‘नेहरू यांचा जन्मदिन ‘बालदिन’ म्हणून साजरा करावा’, असे त्यांचे एकही काम नाही. नेहरू यांचा जन्मदिन ‘बालदिन’ म्हणून साजरा करणे ही, भारतियांची फसवणूक आहे.

सार्वजनिक उत्सवांना येणारे बीभत्स स्वरूप वेळीच थांबवले पाहिजे ! – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

गणपति असो, दहीहंडी असो, नवरात्रोत्सव, रामजन्माचा उत्सव असो की हिदूंच्या अन्य देवतांचे उत्सव असोत, ते या देशात उत्साहाने साजरे व्हायलाच पाहिजेत; परंतु सार्वजनिक उत्सवांना येणारे बीभत्स स्वरूप वेळीच थांबवले पाहिजे, अशी भावना मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘ट्वीट’ करून व्यक्त केली आहे.

नाशिक येथे कांदा व्यापाऱ्यांच्या संपामुळे कोट्यवधींची उलाढाल ठप्प !

संपाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वेठीस धरून राष्ट्रीय संपत्तीची हानी करण्यापेक्षा वैध मार्गाने मागण्या कराव्यात !

स्‍वच्‍छता – वर्षभराचे अभियान !

स्‍वातंत्र्याच्‍या ७६ वर्षांनंतरही नागरिकांना स्‍वच्‍छतेच्‍या सवयीसाठी अभियान राबवावे लागणे, हे सर्वपक्षीय शासनकर्त्‍यांना लज्‍जास्‍पद !