रत्नागिरी : ‘सायकल फेरी’ काढून जिल्हा प्रशासनाने केली जनजागृती !

रत्नागिरी : ‘सायकल फेरी’ काढून जिल्हा प्रशासनाने केली जनजागृती !

कागदी लगद्याच्या मूर्ती पर्यावरणास घातक असल्याचे यापूर्वी संशोधनातून सिद्ध झाले आहे, तर राष्ट्रीय हरित लवादानेही कागदी लगद्याच्या मूर्ती पर्यावरणास अनुकूल नसल्याचा निर्वाळा दिला आहे ! असे असतांना कागदी लगद्याच्या मूर्ती वापरण्याचे आवाहन प्रशासन कसे करते ?

चांदवड (जिल्हा नाशिक) येथे जनआक्रोश मोर्चात सहस्रो हिंदूंचा सहभाग !

चांदवड (जिल्हा नाशिक) येथे जनआक्रोश मोर्चात सहस्रो हिंदूंचा सहभाग !

‘लव्ह जिहाद’ आणि ‘धर्मांतरबंदी कायदा’ लागू करावा, या मागणीसाठी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या पुढाकाराने ‘जनआक्रोश मोर्चा’ काढण्यात आला.

सनातन संस्थेच्या आश्रमांचे अद्वितीयत्व ! 

सनातन संस्थेच्या आश्रमांचे अद्वितीयत्व ! 

‘समाजात, कार्यालयात आणि इतरत्र अहंकार, खोटे बोलणे, भ्रष्टाचार इत्यादी गोष्टींचे अनुकरण केले जाते, तर सनातनच्या आश्रमांत चांगल्या गुणांचे अनुकरण केले जाते !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

नायजेरियात इस्लामी आक्रमणकर्त्यांकडून नमाजपठण करणार्‍यांवर गोळीबार : ७ ठार

नायजेरियात इस्लामी आक्रमणकर्त्यांकडून नमाजपठण करणार्‍यांवर गोळीबार : ७ ठार

नायजेरियाच्या कडुना राज्यातील एका मशिदीत नमाजपठण करणार्‍यांवर इस्लामी आक्रमणकर्त्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात ७  जणांचा मृत्यू झाला.

ब्राह्मण संघाच्या वतीने संत पू. (श्रीमती) वैशाली मुंगळे यांचा ईश्वरपूर (जिल्हा सांगली) येथे सन्मान !

ब्राह्मण संघाच्या वतीने संत पू. (श्रीमती) वैशाली मुंगळे यांचा ईश्वरपूर (जिल्हा सांगली) येथे सन्मान !

‘ब्राह्मण सभा इस्लामपूर आणि वाळवा तालुका ब्राह्मण संघ’ यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच झालेल्या एका समारंभात तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरवचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

वैज्ञानिकांच्या कर्तृत्वाची नोंद घ्या !

वैज्ञानिकांच्या कर्तृत्वाची नोंद घ्या !

सूर्याविषयी संशोधन करण्यासाठी ‘आदित्य एल्-१’ यानाचे २ सप्टेंबर या दिवशी यशस्वी प्रक्षेपण झाले. आतापर्यंत अमेरिका, जपान, चीन आणि रशिया या देशांनीच सौरमोहिमा पार पाडल्या आहेत.

सोलापूर येथे प्रतिदिन ५ लाख लिटर दूध संकलन असलेल्या केंद्रांची प्रशासनाकडे नोंदणी नाही !

सोलापूर येथे प्रतिदिन ५ लाख लिटर दूध संकलन असलेल्या केंद्रांची प्रशासनाकडे नोंदणी नाही !

जिल्ह्यात प्रतिदिन १२ लाख ७९२ लिटर दूध संकलन होते. त्यातील ५ लाख ५०० लिटर दुधाचे संकलन होत असलेल्या प्रकल्पाची जिल्हा प्रशासनाकडे नोंदच नाही. त्यामुळे भेसळ रोखण्यासाठी शासकीय यंत्रणा कुचकामी ठरत आहेत. यावर उपाय म्हणून अपर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेत एका पथकाची स्थापना करण्यात आली आहे.

७ सप्टेंबरला ‘युवाशक्ती दहीहंडी’चे आयोजन ! – धनंजय महाडिक, खासदार, भाजप

७ सप्टेंबरला ‘युवाशक्ती दहीहंडी’चे आयोजन ! – धनंजय महाडिक, खासदार, भाजप

कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात धनंजय महाडिक युवाशक्ती आणि भाजप यांच्या संयुक्त विद्यमाने ७ सप्टेंबरला दुपारी ४ वाजता ‘युवाशक्ती दहीहंडी’चे आयोजन करण्यात आले आहे.

कागल (जिल्हा कोल्हापूर) तालुक्यात दुष्काळ घोषित करा ! – ग्रामस्थांचे निवेदन

कागल (जिल्हा कोल्हापूर) तालुक्यात दुष्काळ घोषित करा ! – ग्रामस्थांचे निवेदन

पावसाने ओढ दिल्याने खरीप पिके, तर जनावरांच्या लंपी आजारामुळे दुग्ध व्यवसाय धोक्यात आला आहे. शासनाने शेतकर्‍यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे रहावे, यांसाठी हेक्टरी १५ सहस्र रुपयांचे सहकार्य घोषित करावे