कागल (जिल्हा कोल्हापूर) – पावसाने ओढ दिल्याने खरीप पिके, तर जनावरांच्या लंपी आजारामुळे दुग्ध व्यवसाय धोक्यात आला आहे. शासनाने शेतकर्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे रहावे, यांसाठी हेक्टरी १५ सहस्र रुपयांचे सहकार्य घोषित करावे आणि कागल (कोल्हापूर) तालुक्यात दुष्काळ घोषित करा, या मागणीचे निवेदन ठाकरे गट आणि हसुरखुर्द ग्रामस्थ यांच्या वतीने तहसीलदार जितेंद्र इंगळे यांना देण्यात आले. तहसीलदारांनी शेतकर्यांच्या अडचणी समजून घेत संबंधित अधिकार्यांना सूचना दिल्या.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > कागल (जिल्हा कोल्हापूर) तालुक्यात दुष्काळ घोषित करा ! – ग्रामस्थांचे निवेदन
कागल (जिल्हा कोल्हापूर) तालुक्यात दुष्काळ घोषित करा ! – ग्रामस्थांचे निवेदन
नूतन लेख
- पनवेल येथे ‘श्रीकृष्ण चिकित्सालया’चा तृतीय वर्धापनदिन साजरा !
- पुणे येथील बांधकाम व्यावसायिक राम नदीत सांडपाणी सोडत असल्याचा ‘आप’चा आरोप !
- कोंढवा (पुणे) येथे केलेल्या कारवाईत २३ म्हशी आणि रेडकू यांची सुटका !
- सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील ३ कर्मचारी निलंबित, तर १ कर्मचारी कार्यमुक्त !
- छत्रपती संभाजीनगर येथे उपचाराला विलंब झाल्यामुळे रुग्णाचे नातेवाईक आणि आधुनिक वैद्य यांच्यात हाणामारी !
- अमळनेर येथे इयत्ता १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन आणि व्यक्तीमत्त्व विकास कार्यशाळा !