‘गर्भपात कायदा’ आणि काळानुसार त्याच्या रुंदावत जाणार्‍या कक्षा !

काही वर्षार्ंपूर्वी गर्भपाताचा कायदा केवळ विवाहित महिलांनाच लागू होता. काळाच्या ओघात आता तो अविवाहित महिलांनाही लागू झालेला आहे. ‘मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नंसी अमेंडमेंट अ‍ॅक्ट’प्रमाणे आता अविवाहित महिलाही या कायद्याच्या कवचाखाली आलेल्या आहेत.

भारतातील राजकीय पक्ष आणि प्रसारमाध्यमे यांची चीनशी मैत्री !

समोरासमोरच्या लढाईत भारताला हरवणे शक्य नाही, हे चीनच्या लक्षात आले आहे. त्यामुळे तो भारताशी छुप्या मार्गाने लढत आहे. देशातील प्रसिद्धीमाध्यमे, बुद्धीजीवी आणि राजकीय नेते हे भारताचे शत्रू बनले आहेत. आज भारतातील प्रसिद्धीमाध्यमे आणि राजकीय नेते हे चीनच्या मांडीवर बसले आहेत.

धर्मसंस्थापक भगवान श्रीकृष्णाची वैशिष्ट्ये !

धर्मसंस्थापक भगवान श्रीकृष्ण म्हटले की, समस्त कृष्णभक्तांना आठवतात त्या त्याच्या अद्भुत लीला, त्याचा खोडकरपणा, त्याने केलेले युद्ध आणि त्याने भक्तांना ‘गीते’च्या माध्यमातून दिलेला भगवद्संदेश ! अशा या भगवान श्रीकृष्णाची अद्भुत वैशिष्ट्ये येथे देत आहोत.

महाड (रायगड) येथील गोप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांची पोलीस अधीक्षक कार्यालयास भेट !

जिल्ह्यात होणारी गोतस्करी आणि गोहत्या आटोक्यात आणण्यासाठी, त्यातून निर्माण होणारा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न, कसाई अन् गोतस्कर यांच्याकडून हिंदु गोरक्षक आणि कायदेशीर कारवाई करायला येणारे पोलीस प्रशासन यांच्यावर होणारी आक्रमणे, जीविताला निर्माण होणारा संभाव्य धोका, वाढती धार्मिक तेढ, वाढता जातीवाद आणि राजेवाडी (महाड) येथील हिंदू आणि पोलीस यांच्यावर करण्यात आलेले भ्याड आक्रमण या सर्वांच्या निषेधार्थ अन् या विषयांवर चर्चा करण्यासाठी गोप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी येथील पोलीस अधीक्षक कार्यालयास भेट दिली.

प्रेमभाव, शिकण्याची वृती आणि उतारवयातही सेवा परिपूर्ण करण्याची तळमळ असलेल्या सनातनच्या ९० व्या (व्यष्टी) संत पू. (सौ.) शैलजा परांजपेआजी (वय ७५ वर्षे) !

श्रावण कृष्ण पंचमी (४.९.२०२३) या दिवशी पू. (सौ.) शैलजा परांजपे (सनातनच्या ९० व्या (व्यष्टी) संत) यांचा ७५ वा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त मला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या सहवासात मला झालेला लाभ येथे दिला आहे.

आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका; पण आरोग्याविषयी चिंताही करू नका !

आरोग्याविषयी चिंता करू नये; अन्यथा चिंतेचा, म्हणजेच मानसिकदृष्ट्या खचल्याचा परिणाम म्हणूनही शारीरिक आरोग्य बिघडू शकते. यासंदर्भात पुढील दृष्टीकोन लक्षात घ्यावेत.

युवा शिबिराच्या वेळी कु. संजना कुलकर्णी हिला जाणवलेली सूत्रे

‘मी युवा शिबिरासाठी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात जात असतांना ‘परात्पर गुरु डॉ. आठवले त्यांच्या खोलीच्या आगाशीत उभे राहून आम्हा सर्व साधकांची वाट पहात आहेत’, असे मला जाणवले.

युवा शिबिरात कु. निलम पांचाळ हिला आलेल्या अनुभूती !

शिबिराला जाण्याचे ठरवल्यावर अकस्मात् निर्माण झालेली अडचण भगवंताला प्रार्थना केल्यावर सुटून शिबिराला जाता येणे

पुणे येथील श्री. प्रणव अरवतकर यांना आलेल्या अनुभूती

युवा शिबिराच्या दिवशी दुपारी १.३५ वाजता नामजपादी उपायांचे सत्र चालू होण्यापूर्वी प्रार्थना करतांना मला शंखनाद ऐकू येत होता.’

५४ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली कु. अर्पिता धुमाळ (वय १० वर्षे) !

सातारा येथील कु. अर्पिता नयन धुमाळ हिची तिच्या आईला तिच्या जन्मापूर्वी आणि जन्मानंतर जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.