विद्यार्थ्‍यांना निकृष्‍ट दर्जाचा शालेय पोषण आहार पुरवठा करणार्‍यांवर कारवाई करा !

२७ जानेवारीला ‘वान्‍लेसवाडी हायस्‍कूल सांगली’ येथील ३४ विद्यार्थ्‍यांना निकृष्‍ट दर्जाच्‍या पोषण आहारामधून विषबाधा झाली. यामुळे विद्यार्थ्‍यांना जुलाब, उलटी आणि अन्‍य त्रास झाले.

संतांविषयी कुणी चुकीचे बोलू नये, यासाठी कायदा करा – देहू संस्‍थानचे विश्‍वस्‍त माणिक महाराज मोरे यांची मागणी

सध्‍या कुणीही उठतो आणि हिंदु धर्म, संस्‍कृती, संत, परंपरा यांच्‍यावर वाटेल ते बोलतो. हिंदु संघटित नसल्‍यामुळेच असे होत आहे. सर्वत्रच्‍या हिंदूंनी संघटित होऊन आपली ताकद दाखवल्‍यास कुणाचेही असे वक्‍तव्‍य करण्‍याचे धाडस होणार नाही.

एम्.पी.एस्.सी. परीक्षा पद्धतीतील पालट वर्ष २०२५ पासून लागू होतील ! – राज्‍यशासनाचा निर्णय

येथील अलका चौकातील विद्यार्थ्‍यांच्‍या अराजकीय ‘साष्‍टांग दंडवत्’ या आंदोलनाला यश मिळाले आहे. ‘तलाठी’ या पदाचीही भरती एम्.पी.एस्.सी. परीक्षेद्वारेच करावी, अशीही मागणी या वेळी करण्‍यात आली आहे.

राज्‍यातील २ सहस्र ६०० हून अधिक शाळांच्‍या कागदपत्रांची पडताळणी होणार !

शिक्षण मंदिर म्‍हणवल्‍या जाणार्‍या शाळांची प्रमाणपत्रे बनावट असणे, हा शिक्षण क्षेत्राला लागलेला कलंकच होय !

निवडणुका लढवणार्‍यांनो, हे लक्षात घ्या !

‘अनंत कोटी ब्रह्मांडांवर राज्य करायला ईश्‍वराला निवडणूक लढवावी लागत नाही !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

श्रीराम आणि श्रीरामचरितमानस यांचा अवमान करणार्‍यांना त्‍वरित अटक करा !

आंदोलनानंतर जिल्‍हाधिकारी यांच्‍या अनुपस्‍थित शिरस्‍तेदार परगी यांना निवेदन देण्‍यात आले. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे श्री. हृषिकेश गुर्जर यांनी त्‍यांचे मनोगत व्‍यक्‍त केले.

श्री श्री रविशंकरजी यांची सिद्धगिरी (कणेरी) मठ येथे ‘सुमंगलम् पंचमहाभूत’ लोकोत्‍सवाची पहाणी !

‘सुमंगलम् पंचमहाभूत’ लोकोत्‍सव भारतीय संस्‍कृतीचे दर्शन घडवणारा आणि पर्यावरण प्रबोधन करणारा महोत्‍सव ! – श्री श्री रविशंकरजी