सप्तपदी

सांप्रत काळात कौटुंबिक कलह आणि विभक्तपणा वाढलेला आहे. यामुळे नवदांपत्य आणि अविवाहित यांना थोडे मार्गदर्शन व्हावे, या हेतूने ही लेखनमाला…

कोणतेही खत न घालता ‘सुभाष पाळेकर कृषी’ तंत्राने केलेली लागवड

‘काहीच खत न घालता भाजीपाला मिळेल का ?’, अशी शंका मनात होती. आता गेले वर्षभर ‘सुभाष पाळेकर कृषी’ तंत्राने लागवड केल्यावर ही शंका पूर्णपणे मिटली. या प्रक्रियेत आम्ही आमच्या लागवडीत केलेले प्रयत्न आणि शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.

ख्रिस्ती वर्ष २०२२ मध्ये धर्मांध मुसलमानांनी राष्ट्र-धर्म यांवर केलेले आघात आणि शत्रूराष्ट्रे यांच्याकडून झालेली आक्रमणे अन् अन्य महत्त्वाच्या घटना

या घटनांवरून बोध घेऊन धर्मांधांचे विविध अत्याचार रोखण्यासाठी हिंदूंनी प्रभावीपणे संघटित होऊन भारतात लवकरात लवकर हिंदु राष्ट्र स्थापन करावे !

‘हस्त आणि पाद सामुद्रिक शास्त्रा’च्या संदर्भातील संशोधन कार्यात सहभागी होऊन साधनेच्या सुवर्णसंधीचा लाभ घ्या !

‘हस्त आणि पाद सामुद्रिक शास्त्र’ या प्राचीन विद्येच्या संवर्धनासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार संशोधन कार्य करण्यात येणार आहे. हे संशोधन आध्यात्मिक विषयांवर असेल.

हरिकीर्तनात वेळ घालवा !

वेळ वाया घालवू नये; कारण आयुष्य क्षणाक्षणाला न्यून होत असते. यमराज (मृत्यूची देवता) दया दाखवणार नाहीत; म्हणून हरिकीर्तनात (नामजप करण्यात) वेळ घालवावा.

साधकांना साधनेत साहाय्य करणारे आणि गुरुमाऊली प्रती उत्कट भाव असणारे पू. शिवाजी वटकर (वय ७६ वर्षे) !

‘पू. वटकरकाकांमध्ये साधकांविषयी पुष्कळ प्रेमभाव आहे. ते लहानांपासून वयस्कर साधकांपर्यंत सर्वांची विचारपूस करतात. एखादा साधक अबोल असेल, तर त्याला बोलायला प्रवृत्त करण्यासाठी पू. काका स्वतःहून त्याच्याशी बोलतात. त्याला साधनेविषयी दृष्टीकोन देतात. ते अन्य साधकांनाही त्या साधकाशी बोलायला सांगतात.

भारतीय कुटुंबव्यवस्थेचे व्यक्तीची आध्यात्मिक उन्नती होण्यात असलेले महत्त्वपूर्ण योगदान !

यस्कर साधिका वयोमानानुसार समष्टी साधना करू शकत नाहीत. ‘त्यांनी कशा प्रकारे साधना करून संतपद गाठले आहे ?’, याविषयी विचार केला असता सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) कृपेने पुढील सूत्रे माझ्या लक्षात आली.

देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात वास्तव्याला असतांना श्री. प्रकाश राऊत यांना स्वतःमध्ये जाणवलेले पालट आणि आलेल्या अनुभूती

‘मी १.१२.२०१८ या दिवशी स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यानंतर मे २०१९ पासून मी देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात रहायला आलो. आश्रमात वास्तव्यास असतांना मला स्वतःमध्ये जाणवलेले पालट आणि आलेल्या अनुभूती येथे देत आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे पद्यमय चरित्र

१२.११.२०२२ या दिवशी मी विश्रांती घेत असतांना मला परात्पर गुरुदेवांच्याच कृपेने त्यांच्या ग्रंथनिर्मितीच्या कार्यावर काही कडवी सुचली आणि नंतर ग्रंथनिर्मिती हे प्रकरण लिहून पूर्ण झाले. त्यानंतर एकेका विषयावर पद्यरचना सुचू लागल्या. ही चरित्र लेखनाविषयीची भूमिका गुरूंच्या चरणी अर्पण करत आहे.