उत्तरप्रदेश आणि आसाम येथील ‘मदरसा बंदी’ : मुसलमानांना धार्मिक कट्टरतेतून बाहेर काढण्यासाठीचा उपाय !

‘मागील आठवड्यात आसामचे ‘ॲक्शन ओरिएंटेड’ (कृतीशील) मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा हे एका ‘ॲक्शन’मुळे (कृतीमुळे) राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये जागा व्यापून होते. यावर देशासमोरील आव्हानांची जाणीव नसलेले, जाणीव करून घ्यायची नसलेले आणि तरीही स्वतःला संवेदनशील म्हणवणारे पुन्हा एकदा थयथयाट करू लागले.

मानव आणि वन्यजीव संघर्ष !

औद्योगिकीकरणामुळे जंगले नष्ट होत असल्यामुळे त्याचा एक वाईट परिणाम म्हणजे मानव आणि वन्यजीव संघर्ष होय !

गोंधळाची परंपरा !

‘श्रीविष्णूच्या कर्णमळापासून निर्माण झालेल्या शुंभ आणि निशुंभ या दैत्यांचा संहार करण्यासाठी सर्व देवगण आणि ऋषीगण यांनी आदिमाया शक्तीची विविध वाद्यांच्या नाद-सुरांमध्ये आळवणी केली, म्हणजेच गोंधळ घातला. तेव्हापासून हिंदु धर्मात गोंधळाची परंपरा चालू झाली.

विजयादशमीचे रहस्य !

‘आश्विन शुक्ल दशमी हा दिवस सर्व भारतात ‘विजयादशमी’ म्हणून साजरा केला जातो. भारतियांच्या मूर्तीमंत पराक्रमांचा इतिहासच ‘विजयादशमी’त दिसून येतो. हिंदु समाजातील चारही वर्णांच्या दृष्टीने या दिवसाला महत्त्व आहे.

आधीच्या युगांत स्वभावदोष अल्प असल्याने एखाद्या साधनामार्गाने साधना करून साधक पुढे जात.

आधीच्या युगांत स्वभावदोष अल्प असल्याने एखाद्या साधनामार्गाने साधना करून साधक पुढे जात.

७ वर्षे कुठेही बाहेर जाऊ शकत नसल्यामुळे प.पू. डॉक्टरांना झालेले लाभ !

पूर्वी मला वाटायचे, ‘झाडे, डोंगर इत्यादी एकाच जागी उभे असतात. त्यांना त्याचा कंटाळा येत नसेल का ?’ याचे उत्तर माझ्या आजारपणाने मला दिले. गेली ७ वर्षे मी कुठेही बाहेर जाऊ शकत नाही, तरी केवळ खिडकीतून दिसणार्‍या दृश्याला पाहून मी आनंदी आहे.

सहस्रचंद्रदर्शन शांतीविधी केल्याने पू. सदाशिव परांजपे आजोबा यांना आध्यात्मिक स्तरावरील लाभ होणे

सनातनचे संत पू. सदाशिव परांजपेआजोबा यांचा २०.१.२०२२ या दिवशी सहस्रचंद्रदर्शन शांतीविधी झाला. हा विधी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात सनातन-पुरोहित पाठशाळेतील पुरोहितांनी केला. ‘सहस्रचंद्रदर्शन शांतीविधी केल्याने व्यक्तीला आध्यात्मिकदृष्ट्या काय लाभ होतो ?’

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि पू. दीपाली मतकर यांच्यामध्ये भ्रमणभाषवर झालेला आनंददायी भावसंवाद !

‘भाद्रपद कृष्ण प्रतिपदेच्या दिवशी (२१.९.२०२१ या दिवशी) सकाळी उठल्यापासूनच मला सोलापूर सेवाकेंद्रात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचे अस्तित्व पुष्कळ जाणवत होते. सेवाकेंद्रात एका साधकाने देवीचे भजन लावले होते. तेव्हा ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांची दैवी पावले…

मंगळुरू येथील सनातनचे पहिले बाल संत पू. भार्गवराम प्रभु (वय ५ वर्षे) यांच्याविषयी कु. कुहु पाण्डेय यांना आलेल्या अनुभूती

‘माझे नाव भार्गवराम, रामराम ।’ याच शब्दांत पू. भार्गवराम यांनी मला त्यांचा परिचय करून दिला. ज्यांच्या नावातच राम आहे आणि जे आपला परिचय करून देतांनासुद्धा प्रभु श्रीरामाची साथ सोडत नाहीत, अशा महान संतांचे वर्णन मी शब्दांमध्ये कसे करू ? त्यांच्याविषयी आलेल्या अनुभूती…

श्री महाकालीदेवी शिवपिंडीवर अभिषेक करतांना आणि अर्धमहाकालेश्वर यांचे कु. रजनीगंधा कुर्‍हे यांनी चित्र रेखाटल्यावर त्याविषयी ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना मिळालेले ज्ञान

श्री महाकालीदेवी शिवपिंडीवर अभिषेक करतांना आणि अर्धमहाकालेश्वर यांचे चित्र रेखाटतांना कु. रजनीगंधा कुर्‍हे यांना आलेल्या अनुभूती आपण ३.१०.२०२२ या दिवशी पाहिल्या. आजच्या भागात या चित्रांविषयी ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना मिळालेले ज्ञान पाहू.