सनातनची ‘घरोघरी लागवड’ मोहीम नैसर्गिक पद्धतीने लावलेल्या रताळ्याच्या एका कोंबापासून ३ मासांत २ किलोहून जास्त रताळी मिळणे
‘आपण एवढीशी कृती केली, तरी ईश्वर कसे भरभरून देतो’, याचीच ही अनुभूती ! प्रत्येकानेच स्वतःच्या घरी नैसर्गिक पद्धतीने लागवड केल्यास घरच्या घरीच विषमुक्त अन्नाची निर्मिती करता येईल.’