सनातनची ‘घरोघरी लागवड’ मोहीम नैसर्गिक पद्धतीने लावलेल्या रताळ्याच्या एका कोंबापासून ३ मासांत २ किलोहून जास्त रताळी मिळणे

‘आपण एवढीशी कृती केली, तरी ईश्वर कसे भरभरून देतो’, याचीच ही अनुभूती ! प्रत्येकानेच स्वतःच्या घरी नैसर्गिक पद्धतीने लागवड केल्यास घरच्या घरीच विषमुक्त अन्नाची निर्मिती करता येईल.’

उत्सव ‘आदर्श’च हवेत !

काळाचे महत्त्व ओळखून केली जाणारी कृती ही त्या काळातील ‘आदर्श कृती’ मानली जाते. सध्याच्या काळात चालू असलेले नैतिकतेचे अध:पतन थांबवण्यासाठी राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी प्रत्येकाने कृती करणे आवश्यक आहे. त्यामुळे उत्सव ‘आदर्शच’ साजरे करायला हवेत.

‘सेक्युलर’ (निधर्मी) शब्दाच्या आड शिक्षणाचे इस्लामीकरण चालू ! – डॉ. नील माधव दास, संस्थापक, ‘तरुण हिंदू’, झारखंड

हा ‘शिक्षण जिहाद’च आहे. जोपर्यंत भारत घटनात्मक दृष्टीने हिंदु राष्ट्र बनत नाही, तोपर्यंत देशाच्या शिक्षणासह सर्वच क्षेत्रांत इस्लामीकरण चालूच राहील.’

केळवण ते डोहाळेजेवण या समारंभांचे खरे मानकरी कोण ?

मुळात केळवण किंवा डोहाळेजेवण, हे करायची प्रथा कशासाठी आहे ? लग्नापूर्वी करतात, ते केळवण आणि गर्भारपणी करतात, ते डोहाळेजेवण ! सुप्रजा निर्माण होण्यासाठी बीज बलवान असावे, यासाठी केळवण करायचे असते, तर गर्भात वाढणार्‍या बाळाच्या योग्य पोषणासाठी डोहाळेजेवण करायचे असते.

जिहादी प्रवृत्तीच्या विरोधात भारतियांची निष्क्रीयता !

जिहादी आतंकवादाच्या विरोधात कठोर कारवाई करण्यासाठी हिंदूंनी प्रभावी संघटन करून सरकारवर दबाव निर्माण करणे आवश्यक !

अणूसंहारामुळे निर्माण होणार्‍या जागतिक उपासमारीचे संकट रोखण्यासाठी अण्वस्त्रांवर बंदी घालणे, हाच एकमेव उपाय !

‘अणूसंहाराने अन्नधान्य उत्पादनावर अतिशय विपरीत परिणाम होतील’, याकडे हवामान शास्त्रज्ञांच्या अभ्यास गटाने लक्ष वेधले आहे. याविषयीचा केलेला हा ऊहापोह . . .

रमत गमत चालणे म्हणजे व्यायाम नव्हे !

श्रम केल्यानेच शरिराची ताण सहन करण्याची क्षमता वाढते. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसार थोडेफार श्रम होतील, अशा पद्धतीने व्यायाम करायला हवा. – वैद्य मेघराज माधव पराडकर

‘अभिव्यक्तीस्वातंत्र्या’च्या नावाखाली हिंदु धर्माचा अवमान होतच रहाणार !

जोपर्यंत प्रेक्षक जागरूक होत नाहीत, तसेच जागरूक हिंदू या विरोधात आवाज उठवत नाहीत, तोपर्यंत विविध कार्यक्रमांतून ‘अभिव्यक्तीस्वातंत्र्या’च्या नावाखाली हिंदु धर्माचा अवमान होतच रहाणार !

संगीताकडे साधना म्हणून पहाणारे आणि ‘अध्यात्म हा भारतीय संगीताचा आत्मा आहे’, असे सांगणारे ठाणे येथील सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक पं. निषाद बाक्रे !

‘एक कलाकार, संशोधक आणि गुरु’, अशी पदे भूषवत पं. निषाद बाक्रे यांनी शास्त्रीय संगीतातील उंची राखत कलाक्षेत्रात स्वत:चे अनन्यसाधारण स्थान निर्माण केले आहे.