चीनने डोकलामजवळ भूतानमध्ये घुसखोरी करून वसवले नवे गाव !

भूतानच्या संरक्षणाचे दायित्व भारताकडे असतांना चीन भूतानमध्ये घुसखोरी करतो आणि भारत काहीही करत नाही, हे लज्जास्पद !

बांगलादेशात धर्मांधांकडून हिंदु कुटुंबावर आक्रमण

भारतात मुसलमानांवर आक्रमणे झाली, तर इस्लामी देश आणि त्यांच्या संघटना तात्काळ भारताला जाब विचारतात, हे भारत सरकारने लक्षात घ्यावे !

देहलीतील मुसलमानबहुल सीलमपूर येथे अज्ञातांनी कावड यात्रेवर टाकले मांस !

‘हिंदूंच्या धार्मिक मिरवणुका आणि धार्मिक यात्रा यांवर मुसलमानबहुल भागांतून आक्रमणे का होतात ?’, हे एकही निधर्मीवादी किंवा पुरो(अधो)गामी कधीही सांगत नाही. उलट ‘देशात मुसलमान असुरक्षित आहेत’, अशी बांग मात्र नेहमीच दिली जाते !

तापमान वाढीमुळे जगातील निम्मी लोकसंख्या सामूहिक आत्महत्येच्या मार्गावर ! – संयुक्त राष्ट्रांची चेतावणी

प्रगतीच्या नावाखाली पर्यावरणाचा र्‍हास केल्याचाच हा परिणाम आहे. निसर्गावर आघात केल्यावर निसर्ग त्याचे परिणाम दाखवून देतो, हे मनुष्याला लक्षात येईल आणि निसर्गाला अनुकूल असे वर्तन करील, तो सुदिन होय !

प्रत्येक वर्षी दीड लाख भारतीय सोडतात नागरिकत्व !

केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी संसदेत दिलेल्या आकडेवारीनुसार प्रतिवर्षी सरासरी दीड लाख नागरिक भारताचे नागरिकत्व सोडत आहेत. त्यांची पहिली पसंती अमेरिकेला आहे.

धर्म शब्दाचा अर्थ

‘अनिष्टांपासून जगाचे रक्षण करणारे, तसेच मानवाला ऐहिक आणि पारलौकिक उन्नतीसह मोक्ष मिळवून देणारे तत्त्व म्हणजे धर्म ! बहुतेक विदेशी भाषांत ‘धर्म’ शब्दाला समानार्थी शब्दही नाही ! असे असल्यामुळे त्यांना धर्माचरण करणे कठीण जाते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

बाबा वंगा यांची भविष्यवाणी : सायबेरियात जीवघेण्या विषाणूचा शोध लागेल !

अन्य एका भाकितात त्या म्हणाल्या होत्या की, वर्ष २०२२ मध्ये ‘ओमुआमुआ’ नावाचा एक लघुग्रह परग्रहवासियांकडून (‘एलियन्स’कडून) पृथ्वी ग्रहावरील जीवनाचा शोध घेण्यासाठी पाठवला जाईल. त्यानंतर हे ‘एलियन्स’ पृथ्वीवरील लोकांवर आक्रमण करू शकतात.