बाबरी विध्वंस प्रकरण

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – अयोध्येतील बाबरी ढाच्याच्या विध्वंसाच्या प्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने सप्टेंबर २०२० मध्ये ३२ जणांना निर्दोष घोषित केले होते. या निर्णयाला आव्हान देणार्या याचिकेवर अलाहाबाद उच्च न्यायालयात १ ऑगस्ट या दिवशी सुनावणी होणार आहे. अयोध्येतील हाजी महमूद अहमद आणि सैयद अखलाक अहमद यांनी ही याचिका प्रविष्ट केली आहे.
बाबरी विध्वंस पर फिर होगी सुनवाई, जानिए क्या है 32 लोगों को बरी करने वाला मामला https://t.co/qEqLiVfEHt
— ZEE HINDUSTAN (@Zee_Hindustan) July 19, 2022
३२ आरोपींमध्ये माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी, उत्तरप्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री कल्याण सिंह, भाजपचे वरिष्ठ नेते मुरली मनोहर जोशी, विनय कटियार, बृजभूषण शरण सिंह, उमा भारती, साध्वी ऋतंभरा आदींचा समावेश आहे.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अपीलाची सुनावणी अन्य जिल्हा न्यायाधीश यांचेकडे वर्ग होणार !
देशातील ३ राज्यांत लव्ह जिहादच्या ४ घटना उघड !
तेलंगाणातील महिला तहसीलदाराची २० कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त !
Ujjain Muharram : मध्यप्रदेशातील बडनगर येथे क्रेनद्वारे चारचाकी हवेत लटकवून ती स्फोटाने जाणूनबुजून उडवून दिली !
श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणात मोठ्या लोकांना सोडून दिले ! – Shankaracharya Avimukteshwaranand Saraswati
NCERT : पुस्तकात वैदिक काळात महिलांना सन्मान मिळत असल्याचे सांगत मनुस्मृतीतील श्लोकाचा उल्लेख !