तृणमूल काँग्रेसचे नेते अनारूल हुसैन हेच मुख्य सूत्रधार ! – सीबीआय

लोकांना जिवंत जाळण्यास कारणीभूत असलेल्या अनारूल हुसैन यांना शरीयत कायद्यानुसार भर चौकामध्ये कंबरेपर्यंत गाडून दगडांनी ठेचून ठार मारण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !

दिव्याखाली अंधार !

‘राजकारणी, बुद्धीप्रामाण्यवादी किंवा वैज्ञानिक यांच्यामुळे विदेशी भारतात येत नाहीत, तर संतांमुळे, तसेच अध्यात्म आणि साधना शिकण्यासाठी येतात. तरीही हिंदूंना संत अन् अध्यात्म यांचे मूल्य कळलेले नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

अररिया (बिहार) येथील लक्ष्मीनारायण मंदिरात अज्ञात धर्मांधांनी केली मूर्तीची नासधूस

काही अज्ञात धर्मांधांनी जिल्ह्यातील रामपूर कोकापट्टी येथील लक्ष्मीनारायण मंदिरात जाऊन शेषनागाच्या मूर्तीची नासधूस केली. तसेच मंदिरात अन्य धर्माचा ध्वज फडकावला.

शिवसेनेचे आमदार असूनही आमच्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानाची दारे बंद होती !

गेली अडीच वर्षे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याची दारे शिवसेनेचे आमदार म्हणून आमच्यासाठी बंद होती. स्वपक्षीय आमदार म्हणून वर्षा बंगल्यात आम्हाला कधीही प्रवेश मिळाला नाही, अशा शब्दांत शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून..

वर्ष १९८४ मधील शीखविरोधी दंगल घडवणाऱ्या ५ नव्या आरोपींना अटक !

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या खलिस्तान्यांनी वर्ष १९८४ मध्ये केलेल्या हत्येनंतर शीखविरोधी दंगल उसळली होती. यातील ५ नव्या आरोपींना कानपूर येथून अटक करण्यात आली आहे.

शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडेल; मात्र आमदारांनी २४ घंट्यांत मुंबईत यावे ! – खासदार संजय राऊत

शिवसेनेने महाविकास आघाडीतून बाहेर पडावे, अशी आमदारांची इच्छा असेल, तर आम्ही बाहेर पडू; मात्र शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी २४ घंट्यांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर उपस्थित राहून चर्चा करावी, असे आवाहन शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी येथे एका पत्रकार परिषदेत केले.

पंढरपूर-निजामाबाद पॅसेंजरसह २८ रेल्वेगाड्या ८ दिवसांसाठी रहित !

भुसावळ विभागाच्या मनमाड-अंकाई किल्ला रेल्वे स्थानकादरम्यान ‘यार्ड रिमोल्डिंग’ आणि दुहेरीकरण रेल्वे ट्रॅक जोडण्यासाठी ‘नॉन इंटरलॉकिंग’चे काम २३ जून ते ३० जून या कालावधीत होणार आहे. यासाठी ८ दिवसांचा ‘ब्लॉक’ (बंद) घेण्यात आला आहे.

बेंगळुरू येथे पाकिस्तानला सैन्याविषयी गोपनीय माहिती पुरवणार्‍या शराफुद्दीन याला अटक

अशा देशद्रोह्यांवर जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना भर चौकात फाशीची शिक्षा मिळण्यासाठी सरकारने प्रयत्न केला पाहिजे !

आसाममध्ये आलेल्या पुरामुळे ५४ लाखांहून अधिक लोक प्रभावित !

आसाममधील पूरस्थिती अधिक बिकट होत असून आतापर्यंत पुराच्या पाण्यामुळे राज्यातील ५४ लाखांहून अधिक लोक प्रभावित झाले असून मे मासाच्या मध्यापासून पडत असलेल्या पावसामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या १०१ वर गेली आहे.

हिंदु असल्याचे सांगून मुसलमान तरुणाकडून हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे लैंगिक शोषण

अशा वासनांधांना शरियत कायद्यानुसार कमरेपर्यंत खड्ड्यात गाडून त्याच्यावर दगड मारून त्याला ठार करण्याची शिक्षा देण्याची कुणी मागणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !