गौहत्ती (आसाम) – आसाममधील पूरस्थिती अधिक बिकट होत असून आतापर्यंत पुराच्या पाण्यामुळे राज्यातील ५४ लाखांहून अधिक लोक प्रभावित झाले असून मे मासाच्या मध्यापासून पडत असलेल्या पावसामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या १०१ वर गेली आहे. राज्यातील ३६ पैकी ३२ जिल्ह्यांमधील मोठमोठ्या प्रदेशांचा संपर्क तुटला असून ब्रह्मपुत्र आणि बरक या नद्या, तसेच त्यांच्या उपनद्या दुथडी भरून वहात आहेत. राष्ट्रीय आपत्कालीन निवारण दल आणि राज्य आपत्कालीन निवारण दल युद्धस्तरावर लोकांचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > आसाम > आसाममध्ये आलेल्या पुरामुळे ५४ लाखांहून अधिक लोक प्रभावित !
आसाममध्ये आलेल्या पुरामुळे ५४ लाखांहून अधिक लोक प्रभावित !
नूतन लेख
- Bengal Doctors Back On Strike : बंगालमध्ये कनिष्ठ डॉक्टर पुन्हा संपावर
- PM Modi Speaks To Netanyahu : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांच्याशी केली चर्चा !
- Pakistani National Arrest : गेल्या ६ वर्षांपासून ‘शर्मा’ आडनाव लावून बेंगळुरूमध्ये रहात होते पाकिस्तानी कुटुंब !
- Madras HC Questions Sadhguru : ईशा फाउंडेशनमध्ये स्वेच्छेने वास्तव्य करत असल्याचे तेथील महिलांची न्यायालयात माहिती !
- Israel student : संस्कृत शिकण्यासाठी इस्रायलमधून कर्नाटकात आले विद्यार्थ्यांचे पथक !
- Cow urine before garba : गरब्यात प्रवेश करण्यासाठी येणार्यांना गोमूत्र प्राशन करायला द्या ! – चिंटू वर्मा, भाजप जिल्हाध्यक्ष, इंदूर