देश, राज्य आणि राष्ट्र !

देश, राज्य आणि राष्ट्र हे तीन वेगवेगळे विचार आहेत. भारताच्या उत्तर दिशेला हिमालय, दक्षिणेला हिंदी महासागर आहे. त्यामध्ये जो भूभाग आहे तो म्हणजे भारत.

जगत्‌विख्यात वायोलिनवादक यहुदी मेन्युहिन यांनी नेहरूंना पाठवलेल्या पत्रातील लिखाण !

विदेशींना भारताचे महत्त्व कळणे; पण हिंदूंना न कळणे !

भारताच्या अद्वितीयत्वाचा अभ्यास करणार्‍या कॅरोलिना गोस्वामी यांचे क्रांतीकारी विचार !

आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी जगभरात भारताची अपकीर्ती हेतूपुरस्सर चालवली आहे. यात ब्रिटिशांचा महत्त्वाचा सहभाग आहे. ‘आम्ही भारताचे रक्षणकर्ते आहोत’, असे ब्रिटिशांना यातून जगाला दाखवायचे असून त्यातून भारतातील त्यांचे अवैध वास्तव लपवायचे आहे.

सर्वच क्षेत्रांत प्रगतीची अत्युच्च शिखरे गाठलेली भारतातील वैदिक राज्ये !

भारतातल्याच नव्हे, तर जगातल्या आजच्या तमाम बुद्धीवाद्यांनो, अक्षपाद गौतम आणि कणाद यांचे ग्रंथ पहा ! प्राचीन भारतीय ऋषींच्या बुद्धीची झेप युरोपियनांपेक्षा कितीतरी पटीने अधिक होती, हे गौतम आणि कणाद यांच्या उदाहरणांवरून दिसून येते.

प्रजासत्ताकदिनाचे महत्त्व जोपासण्यासाठी राष्ट्रग्रंथात लिहिलेल्या तत्त्वांना संकल्पाच्या रूपात आचरणात आणण्याची आवश्यकता असणे

‘प्रजासत्ता केवळ एक दिवसाचा सण बनू नये. जोपर्यंत आपण सर्व प्रजासत्तेला दृढ करण्यासाठी राष्ट्रग्रंथात लिहिलेली तत्त्वे संकल्पाच्या रूपात पूर्ण आचरणात आणत नाही, तोपर्यंत गणतंत्र दिवसाला काहीच महत्त्व रहाणार नाही.’

राज्यघटना आणि ‘सेक्युलर’ शब्द

‘सेक्युलर’ या शब्दाची व्याख्याच केलेली नाही. हा शब्द राज्यघटनेच्या प्रस्तावनेत घातला. प्रस्तावना हे जनतेचे वचन आहे. त्यात ‘ आम्ही भारताचे नागरिक’ (वुई द पिपल) असे म्हणून जनता वचन देते. त्यामुळे ते शासनकर्ते त्यात थेट पालट करू शकत नाहीत.

भारताचे प्राचीन प्रजासत्ताक

गणराज्य ही संकल्पना भारतासाठी नवीन नाही अथवा ती इंग्रजांकडून आली असेही नाही. त्यामुळे हिंदु राष्ट्र येणार म्हणजे वेगळेच काही होणार असा अर्थ घेऊ नये. ही संकल्पना प्राचीन आहे.

आपण खरोखरीच ‘प्रजासत्ताक’ आहोत का ?

भारतात ८० टक्के प्रजा ही हिंदु आहे. या हिंदु प्रजेची येथे सत्ता आहे का ? सध्या देशाच्या विविध भागांत हिंदूंवर होणारे अन्याय पाहिले तर आपण खरोखरच ‘प्रजासत्ताक’ आहोत का ? असा प्रश्न उपस्थित रहातो.

आपल्या देशाला ‘इंडिया’ नव्हे, ‘भारत’ या नावाने संबोधून राष्ट्रीय अस्मिता जागवा !

आपल्याला भौतिकदृष्ट्या स्वातंत्र्य मिळाले, तरी आपण परकियांच्या मानसिक दास्यत्वातून सुटलेलो नाही. आजही देशाला सर्व जण ‘इंडिया’ या शब्दाने ओळखतात. देशाचे खरे नाव ‘भारत’ आहे, तर ‘इंडिया’ हे परकियांनी भारताला दिलेले नाव आहे.

भारत हिंदु राष्ट्राच्या उंबरठ्यावर..!

हिंदु धर्माला ऊर्जितावस्था देणार्‍या काही घटनाही घडत आहेत. त्यामुळे मूळचे सार्वभौर्म हिंदु राष्ट्र असलेल्या भारताची वाटचाल त्या दिशेने वेगाने होत आहे, असे म्हटल्यास नवल नाही.