हिंदूंनो, याचा विचार करा !
‘जर का आम्ही अधिक धीट आणि स्वावलंबी असतो, स्वतःच्या पायांवर उभे रहातांना आम्ही कच खाल्ली नसती, तसेच आमच्या राष्ट्रीयतेची आम्हाला लाज वाटली नसती, तर (या देशाचे चित्र) किती आगळे वेगळे दिसले असते !
‘जर का आम्ही अधिक धीट आणि स्वावलंबी असतो, स्वतःच्या पायांवर उभे रहातांना आम्ही कच खाल्ली नसती, तसेच आमच्या राष्ट्रीयतेची आम्हाला लाज वाटली नसती, तर (या देशाचे चित्र) किती आगळे वेगळे दिसले असते !
सैन्यदलप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी भारतीय सैन्यदलामध्ये आमूलाग्र पालट करून त्याला अत्याधुनिक करण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते. त्यातील ‘थिएटर कमांड’ (एकत्रित नेतृत्व करण्याचे काम) हे एक महत्त्वाचे पाऊल होते.
‘२.१.२०२२ या दिवशी मार्गशीर्ष मास समाप्त होत आहे आणि ३.१.२०२२ या दिवसापासून पौष मासाला आरंभ होणार आहे. सर्वांना हिंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ (साप्ताहिक दिनविशेष) हे सदर प्रसिद्ध करत आहोत.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे साधनेविषयी मार्गदर्शन !
‘सनातनच्या ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना मिळालेल्या काही ज्ञानामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर काळी (त्रासदायक) शक्ती होती की, त्यातील काही धारिका वाचणे शक्य होत नव्हते. असे अद्वितीय ज्ञान वाचकांनाही कळावे, यासाठी हे सदर चालू करत आहोत.
पू. भाऊकाका कधीच कोणत्या गोष्टीचे श्रेय स्वतःकडे घेत नाहीत. ते नेहमी म्हणतात, ‘मी सर्वसामान्य आहे’ आणि ते सर्वसामान्याप्रमाणेच रहातात. पू. भाऊकाका भगवद्गीतेनुसार आचरण करतात. ते सर्वांवर पुष्कळ प्रेम करतात.
२२.१२.२०२१ या दिवशी श्रीमती जयश्री सुर्वे यांचे हृदयविकाराने निधन झाले. १.१.२०२२ या दिवशी त्यांचा निधनानंतरचा ११ वा दिवस आहे. त्यांच्याविषयी त्यांचे कुटुंबीय आणि साधक यांना जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.
६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती सुमती सरोदे यांची त्यांच्या भावजयीला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
साधकांनो, केवळ आवड म्हणून वरवरचे अध्यात्म नको, तर स्वतः अध्यात्म जगले पाहिजे. स्वतःच्या मनाला सर्वच बाबतीत आध्यात्मिक संस्कारांसहित तरुण वयातच घडवले पाहिजे, तरच मृत्यू सुलभ आणि आनंददायी होईल !’
श्री. वेदप्रकाश गुप्ता त्यांच्यापेक्षा वयाने लहान किंवा मोठ्या व्यक्तींशी नम्रतेने बोलतात.