प्रतापगडाच्या पायथ्याशी भव्य ‘शिवप्रताप स्मारक’ उभारावे !

‘शिवप्रतापदिना’च्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी !

प्रशासन : कर्तव्य आणि दायित्व !

ताण सहन करण्याची शक्ती संपली की, मनुष्य जीवन संपवण्याइतके टोकाचे पाऊल उचलतो. आयुष्याचे सार्थक करण्यासाठी अंधारातून प्रकाशाकडे नेणारा मार्गच अवलंबायला हवा. यातीलच एक मार्ग म्हणजे विपश्यना होय !

बीड जिल्ह्यातील देवस्थान भूमी घोटाळाप्रकरणी चौकशीसाठी समिती स्थापन !

बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील देवस्थान भूमी घोटाळा प्रकरणात नोंद झालेल्या २ गुन्ह्यांच्या अन्वेषणासाठी विशेष तपास पथकाची (एस्.आय.टी.) समिती स्थापन करण्यात आली आहे.

विज्ञापन फलकांचा दंड न भरल्यास दंडाच्या रकमेची वसुली मिळकत करातून होणार ! – विजय लांडगे, उपायुक्त, आकाशचिन्ह आणि परवाना विभाग

अनधिकृत विज्ञापन फलक आणि कमानी काढण्यासाठीचा प्रशासनाचा होणारा व्यय संबंधित व्यक्तीकडून किंवा ज्या जागेत फलक आहे त्या मालकाकडून वसूल करणार !

स्वरक्षण प्रशिक्षणवर्गाच्या माध्यमातून राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी सिद्ध व्हा ! – श्रेयस पिसोळकर, हिंदु जनजागृती समिती

पुणे आणि चिंचवड येथे होणार्‍या धर्मशिक्षणवर्गातील धर्मप्रेमींनी स्वरक्षण प्रशिक्षणवर्गाच्या माध्यमातून सक्षम होण्याचा केला निर्धार !

कोरोना संसर्गामुळे मृत्यू झालेल्या मालमत्ता धारकांच्या कुटुंबियांना करात सवलत मिळणार !

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसर्‍या लाटेत पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात ४ सहस्र ५१३ जणांचा मृत्यू झाला आहे. मृत मालमत्ता धारकांच्या कुटुंबियांना पुढील आर्थिक वर्षात सामान्य करात १०० टक्के सवलत देण्यात येणार !

सरकारने हिंदूंना अनुमती द्यावी !

अखिल भारत हिंदु महासभेने मथुरा (उत्तरप्रदेश) येथील श्रीकृष्णजन्मभूमीवर असलेल्या ईदगाह परिसरात १० डिसेंबर या दिवशी भगवान श्रीकृष्णाची आरती करण्याची अनुमती जिल्हाधिकार्‍यांकडे मागितली होती; मात्र प्रशासनाने ती नाकारली आहे.

बाह्य आणि अंतर्गत शत्रूंपासून भारताची सुरक्षा !

हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष परिसंवाद : चर्चा हिन्दू राष्ट्र की !

भारताचे पहिले संरक्षणदलप्रमुख जनरल बिपिन रावत यांचे भारताच्या सुरक्षेमधील भरीव योगदान !

जनरल बिपिन रावत यांच्या निधनामुळे पुष्कळ मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांनी इतकी वर्षे देशाच्या सैन्यामध्ये सेवा दिली. या लेखाच्या माध्यमातून त्यांच्या संपूर्ण कार्याचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला आहे.

लव्ह जिहादपासून केवळ धर्मशिक्षणच मुलींना वाचवू शकते ! – कु. श्रुती ओ, आर्ष विद्या समाजम्, थिरूवनंतपूरम्

लव्ह जिहादमध्ये धर्मांतर ही मुख्य समस्या आहे. केरळमध्ये अशा प्रकारची ४ सहस्रांहून अधिक प्रकरणे झाली आहेत. प्रत्येक वेळी लव्ह जिहादची प्रक्रिया पालटत जाते. केवळ धर्मशिक्षणच मुलींना लव्ह जिहादपासून वाचवू शकते.