ओबीसी आरक्षणाच्या आडून षड्यंत्र रचणार्‍यांना रस्त्यावर फिरू देणार नाही ! – सौ. पंकजा मुंडे-पालवे, राष्ट्रीय सचिव, भाजप

संभाजीनगर येथे ‘ओबीसी जागर मेळावा’

राज्यातील पोलीस निवासस्थानासाठी ८०० कोटी रुपयांची तरतूद ! – शंभूराज देसाई, गृहराज्यमंत्री

यातून अग्रक्रमाने ग्रामीण आणि डोंगरी भागांतील पोलीस ठाणे अन् निवासस्थाने पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

विद्यार्थ्यांवर संस्कार होण्यासमवेत पालकांनाही धर्मशिक्षण मिळणे अत्यावश्यक ! – सुधीर गाडगीळ, आमदार, भाजप

सध्याच्या काळात विद्यार्थी बराच काळ भ्रमणभाषवर असतात. त्यामुळे ते वाचनसंस्कृती आणि संस्कार यांपासून लांब जात आहेत. तरी विद्यार्थ्यांवर संस्कार होण्यासमवेत पालकांनाही धर्मशिक्षण मिळणे अत्यावश्यक आहे, असे मत भाजपचे आमदार श्री. सुधीर गाडगीळ यांनी व्यक्त केले.

१३ गडकिल्ले दत्तक घेणार ! – छत्रपती संभाजीराजे यांची घोषणा

अशा प्रकारच्या निर्णयामुळे गडकोटांचे संवर्धन होण्यास साहाय्य होईल !

दसर्‍याच्या दिवशी श्री महालक्ष्मीदेवीची रथारूढ स्वरूपात अलंकार महापूजा !

दसर्‍याच्या दिवशी येथील श्री महालक्ष्मीदेवीची रथारूढ स्वरूपात अलंकार महापूजा बांधण्यात आली होती.

‘हिंदु’ ही एकच जात आहे ! – भैय्याजी जोशी, सहकार्यवाह, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

भैय्याजी जोशी पुढे म्हणाले की, ‘हिंदु’ शक्तिशाली असेल, तर देशात चांगले काम होईल. स्वतःला ‘हिंदु’ म्हणून घेतात त्यांनी जागरूक राहिले पाहिजे.

मादक पदार्थांचे सेवन रोखण्यासाठी राज्यशासन कृती आराखडा सिद्ध करणार ! – धनंजय मुंडे, सामाजिक न्यायमंत्री

मादक पदार्थांचे सेवन आणि त्यामुळे होणारे अपप्रकार वाढत आहेत. हे प्रकार रोखण्यासाठी राज्यशासनाने कृती आराखडा सिद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे.

विजयादशमीनिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नंदुरबार येथे शस्त्रपूजन !

येथील देसाईपुरा भागातील सिद्धीविनायक मंदिरात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शस्त्रपूजन करण्यात आले. श्री. हेमंत पाटील आणि सौ. आशा हेमंत पाटील यांनी शस्त्रपूजन केले. त्यापूर्वी आदिशक्तीच्या चरणी प्रार्थना करण्यात आली.

रामनाथी (फोंडा) येथील श्री रामनाथ देवस्थानात सीमोल्लंघन आणि दसरोत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा !

सीमोल्लंघनाचे प्रतीक म्हणून देवालयानजीक असलेल्या डोंगरावरील शमीच्या पेडापर्यंत (पारापर्यंत) श्री रामनाथ मंदिर परिसरातील श्री लक्ष्मीनारायण मंदिरातील शाळीग्रामाची सवाद्य पालखी मिरवणूक काढण्यात आली.

सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ‘ग्राम सडक योजने’तून केलेल्या कामांची कोट्यवधी रुपयांची थकबाकी !

राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग आणि मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून केलेल्या कामांची कोट्यवधी रुपयांची देयके थकली आहेत. दिवाळीपर्यंत थकीत रक्कम मिळाली नाही, तर राज्यात चालू असलेली विकासकामे आहे त्या स्थितीत बंद केली जातील