कालाय तस्मै नमः ।

सर्वाधिक युवा संख्या असलेला, उत्तम नैसर्गिक स्थिती आणि जगाच्या तुलनेत सर्वाधिक सहिष्णुता असलेल्या भारत देशाकडे जग आशेने पहात आहे. भारतियांनी याचे भान ठेवून आत्मबळ वाढवण्यासाठी साधनेचे प्रयत्न वाढवले पाहिजेत.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा महोत्सवाला मिळालेला प्रतिसाद !

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने ऑनलाईन गुरुपौर्णिमा महोत्सव आयोजित करण्यात आले होते. या महोत्सवांना भारतभरातील जिज्ञासूकंडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. त्याचा संख्यात्मक आढावा येथे दिला आहे.

वाचकांना निवेदन !

‘परात्पर गुरु डॉ. आठवले हे श्रीविष्णूचा अवतार आहेत’, तर ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ’ या श्री महालक्ष्मीदेवीचा अवतार आहेत’, असे महर्षींनी नाडीपट्टीत सांगितले आहे.

सनातनचे अमूल्य ग्रंथ आता ‘ई-बूक’ स्वरूपात ‘अ‍ॅमेझॉन किंडल’ अ‍ॅपद्वारे भ्रमणभाष, संगणक तसेच टॅबलेट यांवर उपलब्ध !

सध्या सनातनचा हिंदी ग्रंथ ‘त्योहार मनानेकी उचित पद्धतियां एवं अध्यात्मशास्त्र’ या ग्रंथाचे ‘ई-बूक’ ‘अ‍ॅमेझॉन किंडल अ‍ॅप’द्वारे विकत घेण्याची सुविधा देण्यात आली आहे.

हिंदु धर्माेत्थान आणि हिंदु राष्ट्र-स्थापना यांसाठी झटणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे विविधांगी कार्य आणि विचार यांची ओळख करून देणारी सनातनची ग्रंथमालिका !

सनातनचे संत आणि साधक यांना सूचना !

समाजातील विविध संतांच्या दर्शनासाठी किंवा त्यांच्या कार्यक्रमांसाठी जात असतात. अशांना समाजातील संतांविषयी वरील अनुभवांपेक्षा निराळ्या प्रकारचे अनुभव आले असल्यास त्यांनी ते रामनाथी आश्रमात संगणकीय पत्त्यावर पाठवावे.

सप्तर्षींच्या आज्ञेने गुरुपौर्णिमेनिमित्त बनवण्यात आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण चित्राची ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने केलेली वैज्ञानिक चाचणी

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी चित्राला हस्तस्पर्श केल्यानंतर त्यातील चैतन्यात आणखी वाढ होणे

प.पू. दास महाराज यांनी प.पू. भक्तराज महाराज आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी अर्पण केलेली भावपुष्पांजली !

प.पू. भक्तराज महाराज यांच्या शिकवणीनुसार आणि त्यांच्या संकल्पानुसार राष्ट्र अन् धर्म यांच्या उद्धाराचा संकल्प करणारे त्यांचे परमशिष्य (परात्पर गुरु) डॉ. जयंत बाळाजी आठवले, हे एकमेवाद्वितीय ‘जनक’ आहेत.

समाजातील संतांना सनातन संस्था ‘आपली’ का वाटते ?

जगद्व्यापी हिंदूसंघटन आणि धर्मप्रसार, तसेच विश्वशांतीसाठी हिंदु राष्ट्र-स्थापना, या सनातन संस्थेच्या उदात्त ध्येयांमुळे समाजातील संतांना संस्थेचे कार्य प्रशंसनीय वाटते. अशा सार्‍या संतांना सनातन संस्था ‘आपली’ वाटते आणि ते सनातनच्या कार्याशी जोडले जात आहेत.