सप्तर्षींनी वर्ष २०२१ मधील गुरुपौर्णिमेनिमित्त पूजनासाठी बनवण्यास सांगितलेल्या चित्राची वैशिष्ट्ये !

श्रीकृष्णाच्या चित्राच्या खाली श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीरामाच्या चित्राच्या खाली श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे छायाचित्र घ्यावे. ‘त्या दोघीही बसून गुरुदेवांकडे हात जोडून पहात आहेत’, असे त्या चित्रात दाखवावे.’

सप्तर्षींनी सांगिल्याप्रमाणे वर्ष २०२० आणि २०२१ च्या गुरुपौर्णिमेला पूजलेल्या चित्रांच्या संदर्भात सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ यांना आलेल्या अनुभूती !

‘वर्ष २०२१ च्या गुरुपौर्णिमेला सप्तर्षींनी जीवनाडीपट्टीच्या माध्यमातून सांगिल्याप्रमाणे चित्र बनवून त्याचे पूजन रामनाथी आश्रमात करण्यात आले. त्या चित्राकडे बघून मला आलेल्या अनुभूती येथे देत आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा आध्यात्मिक ग्रंथलिखाणाच्या कार्यामागील व्यापक दृष्टीकोन !

हिंदु राष्ट्र-स्थापनेचे कार्य स्थुलातील आणि तात्कालिक आहे, तर संतांच्या आणि नाडीपट्ट्यांच्या सांगण्यावरून हिंदु धर्माचे पुनर्स्थापन झाल्यावर हिंदु धर्म मानवाला सहस्रो वर्षे मार्गदर्शन करणार आहे. यासाठी ग्रंथ-लिखाण महत्त्वाचे आहे; म्हणून मी ते कार्य करत आहे.’

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्याप्रती कृतज्ञता !

परात्पर गुरु डॉक्टररूपी धर्मसूर्याला सेवारूपी अर्घ्य देण्याची संधीही तेच देत आहेत; म्हणून सर्व साधक, राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ.

गुरुपौर्णिमा २०२१ च्या ‘ऑनलाईन’ कार्यक्रमात सप्तर्षींच्या आज्ञेने बनवण्यात आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण चित्राचे पूजन पहातांना साधिकेला जाणवलेली सूत्रे

‘ज्ञानामुळे अधर्माचा अंधार दूर होऊन धर्मकार्य आपोआपच होऊ लागते. सूर्य उगवला की, त्याला अंधार नष्ट करावा लागत नाही. अंधार आपोआप नष्ट होतो’, असे पूजनासाठी ठेवलेल्या चित्रातून जाणवते.

साधकांनो, मानवाचा उद्धार करण्यासाठी अवतार घेणार्‍या भगवंताप्रती कृतज्ञता म्हणून झोकून देऊन साधना करा !

‘आज भूतलावर साक्षात् भगवान विष्णूने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या रूपात अवतार घेतला आहे. कलियुगातील पराकोटीची अधोगती झालेल्या मानवाला हे कळणे कठीण आहे……

श्रीकृष्ण, श्रीराम, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या समवेत असणार्‍या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चित्राचे आध्यात्मिक महत्त्व !

संत ज्ञानेश्वरही म्हणतात, ‘परीस केवळ लोखंडाला सोने करतो; परंतु गुरु कुणालाही सोने करतात. अशा गुरूंचा महिमा वर्णन करणे अशक्य आहे.’ परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे गुरुपौर्णिमेला पूजन केलेल्या चित्राचीही अशीच गुणवैशिष्ट्ये आहेत. ती आपण समजून घेऊया.

चोटीला (गुजरात) येथील आदिशक्तीचे रूप असलेल्या श्री चंडी-चामुंडा देवीचे श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी घेतलेल्या दर्शनाचा वृत्तांत !

चोटीला गावातील चंडी आणि चामुंडा ही आदिशक्तीची रूपे असून श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या दोघीही चंडी आणि चामुंडा यांची आतून एकच असलेली दोन रूपे आहेत !

‘गुरुपौर्णिमेच्या दिवशी झालेला पूजनाचा सोहळा दैवी लोकात चैतन्याच्या स्तरावर होत आहे’, असे जाणवणे

पूजनाच्या वेळी माझे मन निर्विचार झाले होते. त्या वेळी मला जाणवले, ‘पूजनाचा विधी एखाद्या दैवी लोकात होत आहे. या लोकामध्ये पुष्कळ आनंद आणि चैतन्य भरून राहिलेले आहे.

अरेयूरु (कर्नाटक) येथील श्री वैद्यनाथेश्वर शिवाचे दर्शन घेतल्यानंतर श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना आलेल्या अनुभूती !

‘सप्तर्षींनी जीवनाडीपट्टीतून सांगितले होते, ‘गुरुपौर्णिमेच्या दिवशी (२३.७.२०२१ या दिवशी) श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात महर्षींच्या आज्ञेने बनवलेल्या प्रतिमेचे पूजन करतील….