माहिती अधिकार कायद्याखाली अर्ज केल्यावर जागे होणारे सरकार नको ! स्वतःहून कृती करणारे हवेत !

‘उत्तरप्रदेशात मदरशांच्या नावाखाली सरकारी निधी लाटला गेला तसेच शिक्षक भरतीत घोटाळा, विद्यार्थ्यांच्या संख्येत गडबड हे सर्व माहिती अधिकर कायद्यामुळे उघड झाले.

कुटुंबातील सर्वांची समान आध्यात्मिक पातळी असलेले सनातनमधील एकमेव उदाहरण – पाठक कुटुंबीय !

६७ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या कु. प्रार्थना पाठक हिची भावपूर्ण प्रार्थना ईश्‍वरापर्यंत पोचल्याची तिला आलेली अनुभूती !

देवद आश्रमातील सौ. मीरा कुलकर्णी यांना लक्षात आलेली परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अनुपमेयता आणि महानता !

एका सत्संगात मला भावार्चना घेण्याची संधी मिळाली. त्या वेळी गुरुदेवांनी करवून घेतलेली भावार्चना त्यांच्याच चरणी अर्पण करत आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘नोकरीत थोडासा पगार मिळावा; म्हणून ७ – ८ घंटे नोकरी करावी लागते, तर सर्वज्ञ, सर्वव्यापी आणि सर्व सामर्थ्यवान ईश्‍वराच्या प्राप्तीसाठी आयुष्य द्यायला नको का ?’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

गुरुपौर्णिमा २०२० चा ‘ऑनलाईन’ कार्यक्रम पाहिल्यानंतर समाजातून मिळालेले अभिप्राय

गुरुपौर्णिमा २०२० चा ‘ऑनलाईन’ कार्यक्रम पाहिल्यानंतर जिज्ञासूंचा भरभरून प्रतिसाद मिळाला. ‘जीवनाला नवी दिशा मिळाली, गुरुपूजनाचा आनंद घेता आला’ यांसारख्या प्रातिनिधिक स्वरूपाचे मनोगत अनेक जिज्ञासूंनी व्यक्त केले.

गुरुदेवा तव चरणांशी आता मज एकरूप करवूनी घ्यावे ॥

श्रीसत्‌शक्ति सौ. बिंदाताई यांच्या दैवी वाणीतील भावसत्संग ऐकल्यानंतर ६७ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली कु. प्रार्थना महेश पाठक हिला पुढील कविता सुचली.

निरपेक्ष प्रार्थना करण्याविषयी शिकायला मिळालेले सूत्र आणि प्रार्थना केल्यावर आलेल्या अनुभूती

‘आपण सांगितल्यामुळे समोरचा कृतीशील होतो’, असा अहंयुक्त विचार न्यून होऊन ‘देवच सर्वांकडून कृतीच्या स्तरावर सेवा करवून घेत आहे’, असा मनामध्ये भाव जागृत झाला.

सेवेसाठी जातांना अर्ध्या घाटात दुचाकी बंद पडल्यावर ट्रकचालकाच्या माध्यमातून गुरुदेवांनी साहाय्य केल्याची श्री. अशोक दहातोंडे यांना आलेली प्रचीती

आम्ही सर्व परात्पर गुरुदेवांवर सोपवून तेथे नामजप करायला बसल्याने ‘प्रत्यक्ष परात्पर गुरुदेवांनी सूक्ष्मातून येऊन आम्हाला साहाय्य केले अन् सुरक्षित ठिकाणी आणून सोडले.’

…. आले भावाश्रू ।

गुरुनामाचे स्मरण करूनी आले भावाश्रू ।
गुरुप्रेमाचा वर्षाव करत आले भावाश्रू ॥
गुरुभेटीची ओढ घेऊनी आले भावाश्रू ।
गुरुमायेची ऊब घेऊनी आले भावाश्रू ॥

‘पृथ्वीवर जन्मलेल्या प्रत्येक जिवाचे रक्षण भगवंत करतो’, याची साधिकेला आलेली प्रचीती !

‘जर तीच फांदी कापली गेली असती, तर चिमणीचे घरटे नष्ट होऊन त्यातील पिल्ले दगावली असती; परंतु देवानेच साधकाला तशी बुद्धी दिल्यामुळे ती फांदी कापली गेली नाही.’ त्या वेळी ‘सर्व ईश्‍वरेच्छेनेच घडते’, याची जाणीव झाली.