असे प्रश्‍न विचारून गळ्यात ‘क्रॉस’ घालणार्‍यांचे प्रबोधन करा… !

हिंदु युवक आणि युवतींनो, परक्याची जोखड असलेला ख्रिस्त्यांचा ‘क्रॉस’ तुम्हाला अप्रत्यक्षरित्या स्वधर्मातून परधर्मात नेत आहे, हे समजून घ्या !

स्वधर्माचरणापासून दूर नेणारे आणि अन्य पंथियांकडून होणारे हिंदूंचे धर्मांतर !

मुसलमान ‘लव्ह जिहाद’द्वारे राष्ट्र पोखरत आहेत, तर ख्रिस्ती धर्मांतराद्वारे हिंदु धर्म पोखरत आहेत आणि धर्मशिक्षण नसल्याने धर्माभिमानशून्य झालेला हिंदु समाज त्याला मोठ्या संख्येेने बळी पडत आहे.

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांचे धर्माचरणास उद्युक्त करणारे विचार

धर्मपरंपरेने जे बंधन घातले आहे, त्यानुसार आपल्याला कार्य करायला हवे; मात्र लोकांना आकर्षित करण्यासाठी आपण जे अनावश्यक धारण करत आहे, ते धर्माचे विडंबन आहे, हे समजायला हवे.

धर्माचरणाविषयी मान्यवरांचे मौलिक विचार

‘नैतिक मूल्ये आणि गुण यांचा र्‍हास झालेल्या सध्याच्या काळात श्रीरामाने केलेले धर्माचरण आणि नैतिकता या मूल्यांचा आदर्श घेणे आवश्यक आहे. प्रभु श्रीराम हे सद्गुणांची साक्षात मूर्ती होते.’

धर्माचरणाविषयी मान्यवर काय म्हणतात ?

‘देवस्थाने ही आपल्या पूर्वजांची अमूल्य देण असून धर्मजागृती आणि धर्माचरण यांसाठी ती आवश्यक आहे. १० वर्षांपूर्वी मंदिरात येणार्‍यांना मंदिरे आणि देवदर्शन यांविषयी योग्य माहितीच नव्हती.

धर्माचरणामुळेच हिंदूंना सामर्थ्य प्राप्त होईल !

‘स्वामी विवेकानंद यांनी ‘सामर्थ्य’ या एका शब्दात हिंदु धर्माचे वैशिष्ट्य सांगितले आहे. धर्माचरण केल्यानेच हिंदूंना सामर्थ्य प्राप्त होईल. आपले पूर्वज पराक्रमी होते; कारण ते धर्माचरण करत होते.

धर्माचरणाविषयी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे मार्गदर्शक विचार

‘समाज सात्त्विक होण्यासाठी धर्मशिक्षण न देता केवळ गुन्हेगारांना शिक्षा करून गुन्हे टाळता येत नाहीत, हेही न कळणारे आतापर्यंतचे शासन ! हिंदु राष्ट्रात सर्वांना धर्मशिक्षण दिल्याने गुन्हेगारच नसतील !’   

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचे नागरिकांना हात जोडून अभिवादन करण्याचे आवाहन

हस्तांदोलन केल्यामुळे शारीरिक स्तरावर संसर्ग होतो, तसाच तो आध्यात्मिक स्तरावरही होतो. हात मिळवल्याने रज-तम या सूक्ष्म गुणांचा, तसेच अनिष्ट शक्तींचा संबंधितांना त्रास होण्याची शक्यता बळावते.

आपत्काळात रक्षण होण्यासाठी करावयाची प्रार्थना

सध्या कोरोनाच्या संकटकाळात आपण आपत्काळाची तीव्रता अनुभवतच आहोत. हा आपत्काळ दिवसेंदिवस अधिक भयावह होत जाणार आहे. अशा स्थितीत केवळ आणि केवळ भगवंतच आपले रक्षण करू शकतो. यासाठी प्रार्थना करणे महत्त्वाचे आहे.

प्रार्थनेचे महत्त्व जाणून धर्माचरण करा !

‘इच्छित कार्य देवतेला प्रार्थना करून केल्याने त्या कार्याला देवतेचा आशीर्वाद मिळतो. तसेच आत्मशक्ती अन् आत्मविश्‍वास वाढतो. त्यामुळे कार्य चांगले अन् यशस्वी होते.