
‘धर्माचरणाच्या अभावामुळे ऋतू, वृष्टी, वायू, औषधी नष्ट होऊन पर्यावरणाचे संतुलन बिघडते.’ – पू. शिवनारायण सेन, सचिव, राष्ट्र-धर्म प्रचार सभा, बंगाल
सनातन संस्थेमुळे समाजातील धर्माचरणात वाढ झाली आहे !
‘देवस्थाने ही आपल्या पूर्वजांची अमूल्य देण असून धर्मजागृती आणि धर्माचरण यांसाठी ती आवश्यक आहे. १० वर्षांपूर्वी मंदिरात येणार्यांना मंदिरे आणि देवदर्शन यांविषयी योग्य माहितीच नव्हती. आता सनातन संस्थेचे धर्मशिक्षणाचे फ्लेक्स लावल्याने ते बघून योग्य रितीने देवदर्शन घेणार्यांची संख्या वाढली आहे. सनातन संस्थेमुळे समाजातील धर्माचरणात वाढ झाली आहे.’
– श्री. उमेश पै, कार्यकारी समितीचे प्रमुख, श्री हनुमान, श्री लक्ष्मीव्यंकटेश देवस्थान, मूडबिद्रे, कर्नाटक.
मंदिर विश्वस्त आणि व्यवस्थापन यांची आचारसंहिता !
प्रभुदेसाई कुटुंबियांनी अनुभवलेली गुरुकृपा आणि त्यांचा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती असलेला भाव !
सहनशील आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्या शिरसई, तालुका बार्देश, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) रंजना सिनारी (वय ७६ वर्षे) !
मुंबई येथे सनातन संस्थेच्या वतीने झालेला भव्य दिव्य आणि चैतन्याची अनुभूती देणारा दशमहाविद्यांपैकी एक श्री राजमातंगीदेवीचा ‘श्री राजमातंगी महायज्ञ’ !
सनातन संस्थेच्या वतीने आयोजित केलेली विविध प्रवचने आणि ग्रंथप्रदर्शने यांना मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद !