लोकसंख्या नियंत्रण कायदा लागू न केल्यास स्वतःचे आणि देशाचे अस्तित्व धोक्यात ! – अश्‍विनी कुमार उपाध्याय, अधिवक्ता, सर्वोच्च न्यायालय

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘सनातन संवाद’ या कार्यक्रमात ‘लोकसंख्येचा विस्फोट रोखण्यासाठी कायद्याची आवश्यकता’ या विषयावर ते बोलत होते. समितीचे श्री. सतिश कोचरेकर यांनी अधिवक्ता उपाध्याय यांच्याशी संवाद साधला.

‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन (एस्.एस्.आर्.एफ्.)’च्या संकेतस्थळाचे वाचक आणि जिज्ञासू यांचे वैशिष्ट्यपूर्ण अभिप्राय अन् त्यांना आलेल्या अनुभूती ! (सप्टेंबर २०२०)

‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन (एस्.एस्.आर्.एफ्.)’च्या संकेतस्थळाचे वाचक आणि जिज्ञासू यांचे वैशिष्ट्यपूर्ण अभिप्राय अन् त्यांना आलेल्या अनुभूती येथे देत आहे

मोक्षपुरी हरिद्वार : स्थानमहात्म्य !

मनुष्यजन्माचे सार्थक मोक्षप्राप्तीतच आहे आणि त्यासाठी काय करावे, याचा मार्ग सांगणार्‍या हिंदु धर्माने अयोध्या, मथुरा, माया (हरिद्वार), काशी, कांचीपूरम्, अवंतिका (उज्जैन), द्वारिकापुरी या ७ मोक्षदायी नगरी सांगितल्या आहेत.

पिंगुळी येथे प.पू. सद्गुरु समर्थ राऊळ महाराज समाधी मंदिरात शिवशक्ती यागास प्रारंभ

प.पू. सद्गुरु समर्थ विनायक (अण्णा) राऊळ महाराज यांचा ७६ वा वाढदिवस आणि त्यांच्या विवाहाचा ५० वा वाढदिवस, तसेच येथील श्री गौरीशंकर मंदिराचा २६ वा वर्धापनदिन अन् महाशिवरात्री यांचे औचित्य साधून येथील प.पू. सद्गुरु समर्थ राऊळ महाराज समाधी मंदिरात ‘शिवशक्ती यागा’चे आयोजन करण्यात आले आहे.

ईश्‍वरेच्छेने सेवा केल्यावर फलनिष्पत्ती वाढून सेवेतून आनंद मिळाल्याची भाग्यनगर येथील सौ. विनुता शेट्टी यांना आलेली प्रचीती

मला ही सेवा करतांना पुष्कळ आनंद मिळाला, परात्पर गुरु डॉक्टरांचे अस्तित्व आणि साधकांचे प्रेम अनुभवता आले. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने मला जे अनुभवायला मिळाले, ते मी श्री गुरुचरणी कृतज्ञतेसह समर्पित करते.

प्रतापगड (उत्तरप्रदेश) येथे वादातून धर्मांधांकडून ११ वर्षीय हिंदु मुलाची हत्या

उत्तरप्रदेशात भाजपचे सरकार असतांना धर्मांधांचे असे धाडस कसे होते ?

परात्पर गुरु डॉ. आठवले पाणी घालत असलेल्या तुळशींमधून वातावरणात चैतन्य प्रक्षेपित होणे

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

कोलकात्यामध्ये भाजपच्या नेत्यांवर दगडफेक : एक नेता गंभीररित्या घायाळ

फूलबागान भागामध्ये भाजपचे नेते शुवेंदू अधिकारी, शंकुदेब पंडा आणि शिबाजी सिंह यांच्यावर अज्ञातांनी मोठ्या प्रमाणात दगडफेक करत आक्रमण केले. यात शिबाजी सिंह गंभीररित्या घायाळ झाले.

अनधिकृतपणे चालू असलेले ‘धिर्यो’ आणि पशूवधगृहे यांच्यावर कारवाई करा अन्यथा कायदेशीर कारवाई करू ! – गोवंश रक्षा अभियान

दक्षिण गोव्यात कोलवा, बाणावली आदी ठिकाणी अनधिकृतपणे ‘धिर्यो’चे (बैल किंवा रेडे यांच्या झुंजीचे) आयोजन केले जात आहे, तसेच दक्षिण गोव्यात अनेक ठिकाणी अनधिकृत पशूवधगृहे कार्यरत आहेत.

‘नोकरी प्रामाणिकपणे आणि साधना केल्यामुळे देवाने साधकाला साहाय्य केल्याविषयी आलेली प्रचीती !

​‘रत्नागिरी जिल्ह्यातील एक साधक एका खासगी आस्थापनात नोकरीला होते. ते आस्थापनामध्ये प्रामाणिकपणे काम करायचे.