देशातील अल्पसंख्यांक आणि बहुसंख्यांक लोकांचे राजकारण

श्री. विनोद बंसल

देशातील अल्पसंख्यांक आणि बहुसंख्यांक लोकांचे राजकारण संपले पाहिजे. जातीजातींमध्ये जो भेदभाव केला जातो, तो थांबला पाहिजे. यासाठी सरकारवर विसंबून न रहाता सर्व हिंदूंनी स्वत: जागृत आणि संघटित झाले पाहिजे, तरच घुसखोरी थांबू शकेल.

– विनोद बंसल, प्रवक्ते, विश्व हिंदु परिषद