‘सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जाणार्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर लावण्यात आलेल्या दिशादर्शक आणि मार्गदर्शक फलकांवर अशुद्ध मराठी भाषेत लिखाण केले आहे. या फलकांवर मराठी व्याकरणाच्या अक्षम्य चुका आहेत. महामार्गाच्या दर्जाविषयी स्थानिक जनता, तसेच लोकप्रतिनिधी यांनी वेळोवेळी आवाज उठवला आहे. तरीही आता ठेकेदार आस्थापनाकडून फलक सिद्ध करतांना चुका झाल्या आहेत. त्यामुळे संबंधित अधिकारी आणि ठेकेदार आस्थापन यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.’
सनातन प्रभात > Post Type > चौकटी > राष्ट्र-धर्मविषयक चौकट > रस्त्यावरील फलकावर असे लिहिणारा जगातील एकमेव देश आहे भारत !
रस्त्यावरील फलकावर असे लिहिणारा जगातील एकमेव देश आहे भारत !
नूतन लेख
- देवकार्यात अन्नपदार्थांच्या गुणवत्तेमध्ये तडजोडी नको !
- मुंबई विद्यापिठात मंदिर व्यवस्थापनाच्या अभ्यासक्रमातून पुढे सरकार मंदिरे कह्यात घेणार नाही, याची काळजी घ्या. मंदिरांनीच उलट विद्यापिठातील अभ्यासक्रम शिकवायला हवेत !
- शिवसेनेचे उपतालुका प्रमुख विनायक एडके यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या विरोधातील लढ्याला यश !
- श्री तुळजाभवानी मंदिरात प्रशासनाकडून केवळ सशुल्क दर्शन घेणार्यांची सोय !
- होर्डिंग उभारण्यासाठी महापालिकेच्या समोरील झाडाच्या फांद्या तोडल्या !
- छत्रपती संभाजीनगर येथे उपचाराला विलंब झाल्यामुळे रुग्णाचे नातेवाईक आणि आधुनिक वैद्य यांच्यात हाणामारी !