सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीतर्फे आयोजित ऑनलाईन सत्संग शृंखला

सामाजिक माध्यमांवर सत्संगाचा लाभ घ्या !

भारत ‘सेक्युलर (पंथनिरपेक्ष)’ असल्याचा भ्रम असून भावी ‘हिंदु राष्ट्र’ हे खर्‍या अर्थाने पंथनिरपेक्ष असेल !

भारताच्या राज्यघटनेत भारत हे ‘सेक्युलर (पंथनिरपेक्ष)’ राष्ट्र असल्याचे म्हटले आहे. ‘विविधतेत एकता’, हे भारतीय विचारसरणीचे प्रतीक मानले जाते. भारताच्या तिरंगा ध्वजातही सर्व पंथांना स्थान दिले आहे. असे असतांना देशात पुढील गोष्टी कशा घडतात ?

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीतर्फे आयोजित ऑनलाईन सत्संग शृंखला

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीतर्फे आयोजित ऑनलाईन सत्संग शृंखलेचा लाभ घ्या !

आपत्काळात नामजपादी साधनेचे महत्त्व घरबसल्या जाणून घेण्याची सुसंधी !

आपत्काळात नामजपादी साधनेचे महत्त्व जाणून घेण्यासाठी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने घेण्यात येणार्‍या हिंदी भाषेतील ‘ऑनलाईन’ सत्संगात घरबसल्या अवश्य सहभागी व्हा ! या सत्संगांचा तपशील पुढीलप्रमाणे . . .

पर्यावरणास आणि आरोग्यास अत्यंत हानीकारक चिनी उत्पादने !

‘चिनी उत्पादने अत्यंत खालच्या प्रतीची, अल्प टिकाऊ आणि आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत घातक अशा रसायनांनी युक्त आहेत,

असा आहे आजच्या समाजवादाचा आचारधर्म !

‘आजच्या समाजवादाची प्रेरणा, स्फूर्ती आहे स्वार्थ ! व्यक्तीचा स्वार्थ ! समाजाने व्यक्तीसाठी धडपडायचे. व्यक्तीच्या हक्काला जपायचे. व्यक्तीला पगार वाढवून द्यायचा. घरे द्यायची. कामाचे घंटे अल्प करायचे. शारीरिक सुखाकरता व्यक्तीने आटापिटा करायचा.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा ७८ वा जन्मोत्सव

रविवार, १० मे या दिवशी वाचा
दैनिक सनातन प्रभात (गोवा आणि सिंधुदुर्ग आवृत्ती)चा प्रीतीस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले विशेषांक

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा ७८ वा जन्मोत्सव

रविवार, १० मे या दिवशी वाचा
• गोवा आणि सिंधुदुर्ग आवृत्तीचा  रंगीत विशेषांक • प्रीतीस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले विशेषांक

उन्हाळ्याच्या दिवसांत आरोग्याची काळजी पुढीलप्रमाणे घ्या !

एप्रिल आणि मे या दोन मासांचा काळ म्हणजे ग्रीष्म ऋतू. या ऋतूत वातावरण रूक्ष आणि उष्ण असते. शरिराची शक्ती, तसेच पचनशक्तीही न्यून झालेली असते. या काळात नाकातून रक्तस्राव होणे (घुळणा फुटणे), उन्हाळे लागणे (लघवीला जळजळ होणे), घामोळे येणे, उष्माघात, डोळे येणे आदी विकार होतात.

भावी आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी आतापासूनच सिद्धता करा !

आपत्काळाला तोंड देता येण्यासाठी सर्वांनी शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, आर्थिक, आध्यात्मिक इत्यादी स्तरांवर पूर्वसिद्धता करणे आवश्यक आहे. याविषयीचे सर्वसाधारण विवेचन पुढे केले आहे. या विवेचनानुसार जेवढे शक्य आहे, त्याच्या कार्यवाहीला आतापासूनच आरंभ करावा.