भावी आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी आतापासूनच सिद्धता करा !

यात रहाटाने विहिरीचे पाणी काढणे, कपडे हाताने धुणे, उद्वाहनाचा (‘लिफ्ट’चा) वापर न करता जिन्याने ये-जा करणे, जवळच्या अंतरावरील कामांसाठी गाडीऐवजी सायकलचा उपयोग करणेे यांसारख्या कृती समाविष्ट असाव्यात. प्रतिकूल परिस्थितीतही शरीर कार्यक्षम राहण्यासाठी प्रतिदिन व्यायाम…

वैज्ञानिकांनी वर्तवलेल्या विज्ञानाच्या मर्यादा !

‘वनस्पती आणि प्राणी जीवनातील विविधतेचा र्‍हास, पर्यावरण व्यवस्था कोलमडणे (पर्यावरण व्यवस्थेतील असमतोलता) आणि हवामानातील पालट ही पर्यावरणीय समस्यांची प्रमुख कारणे आहेत.

भावी आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी आतापासूनच सिद्धता करा !

एकूण गरजा (उदा. काही विशिष्ट पदार्थच आवडत असणे, अंघोळीला गरम पाणीच लागणे, सतत पंख्याचा वारा पाहिजे असणे, वातानुकूलन यंत्र (एसी) असल्याविना झोप न येणे, चालत जाण्याच्या अंतरावरही दुचाकी-चारचाकी वाहन हवे असणे) अल्प करण्याची हळूहळू सवय करावी !

सध्या मुली बिघडण्यामागे त्यांची आई कारणीभूत ठरत आहे !

‘भारतीय कुटुंबव्यवस्था मोडकळीस आली आहे. संस्कृती आणि संस्कार कुटुंबातून नाहीसे होत आहेत. भारतीय स्त्री शिक्षणामुळे मोठी होत नसून संस्कृतीमुळे मोठी होते. त्यामुळे संस्कृतीचे भान ठेवले पाहिजे.

हिंदूंच्या धर्मांतराची कारणे

धर्म जेथून जाणून घेतला पाहिजे तेथून जाणून न घेता, तो चित्रपट, मालिका यांमधून जाणून घेणे. त्यामुळे संभ्रमित झालेल्या पिढीचे धर्मांतर करणे सोपे जाणे.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यात भाव कसा ठेवावा ?

‘राष्ट्रभक्त आणि क्रांतीकारक राष्ट्रातच देवाला पहातात; म्हणून ते राष्ट्रावर निरपेक्ष प्रेम करतात अन् राष्ट्रासाठी प्राणांचेही बलीदान करतात. विविध संप्रदाय आणि साधनामार्ग यांनुसार साधना करणार्‍या बहुतांशी साधकांनी गतजन्मांमध्ये व्यष्टी साधना केलेली असल्याने ते वर्तमान जन्मातही गुरु किंवा देव

भावी आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी आतापासूनच सिद्धता करा !

आपत्काळाला तोंड देता येण्यासाठी सर्वांनी शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, आर्थिक, आध्यात्मिक इत्यादी स्तरांवर पूर्वसिद्धता करणे आवश्यक आहे. याविषयीचे सर्वसाधारण विवेचन पुढे केले आहे. या विवेचनानुसार जेवढे शक्य आहे, त्याच्या कार्यवाहीला आतापासूनच आरंभ करावा.

वर्षारंभी शुद्ध मराठीत बोलण्याचा प्रयत्न करून स्वभाषाभिमान जोपासा !

चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याला हिंदूंच्या नववर्षाचा प्रारंभ होतो. त्या निमित्ताने या वर्षी मराठी भाषिकांनी शुद्ध मराठी भाषेत बोलण्याचा संकल्प करून तो पूर्णत्वास नेला पाहिजे.

 हे केरळ उच्च न्यायालयाला का सांगावे लागते ? सरकारला स्वतःला कळत नाही का ?

‘केरळ उच्च न्यायालयाने देहलीतील हिंसाचाराच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात शाळा आणि महाविद्यालये यांच्या परिसरात कोणत्याही प्रकारच्या आंदोलनांवर बंदी घालण्याचा आदेश दिला आहे.

‘आध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरा ही भारताची बलस्थाने असल्याने त्यांच्या मुळावरच घाव घातल्यास त्याला दास बनवू शकू’, असा कावेबाज हेतू ठेवून भारतीय शिक्षणपद्धत आणि संस्कृती नष्ट करण्याचे कुटील कारस्थान रचणारा मेकॉले !

र भारताला दास (गुलाम) बनवायचे असेल, तर या देशाचा मेरुदंड, अर्थात भारतीय आध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरा तोडाव्या लागतील; म्हणून माझे मत असे आहे की, आपल्याला यांची शिक्षणपद्धत आणि संस्कृती नष्टभ्रष्ट करावी लागेल.