संगणकीय प्रती काढण्यासाठी पाठकोरे आणि कोरे कागद उपलब्ध करून देऊन राष्ट्र अन् धर्म कार्यात हातभार लावावा !

जे वाचक, हितचिंंतक अन् धर्मप्रेमी, तसेच साधक छपाईसाठी पाठकोरे (एका बाजूने वापरलेले) आणि कोरे कागद अर्पण स्वरूपात देऊ शकतात, त्यांनी संपर्क साधावा.

वाचकांना आवाहन !

हिंदु धर्म, धर्मग्रंथ, हिंदू, साधू-संत, राष्ट्रपुरुष आदींवरील आघातांविषयीची माहिती ‘सनातन प्रभात’ला अवश्य पाठवा आणि राष्ट्र-धर्म कार्यात सहभागी होण्याच्या सुसंधीचा लाभ घ्या.

भगवंताचे दर्शन

भगवंताचे मुख म्हणजे ब्राह्मण, बाहू क्षत्रिय, मांड्या वैश्य आणि चरण म्हणजे शूद्र. ब्राह्मण दिसला की, परमात्म्याच्या मुखाचे दर्शन करत प्रसन्न होत.

कोणतेही कर्म करतांना नामाचे अनुसंधान टिकणे महत्त्वाचे !

कोणतेही कर्म करतांना नामाचे अनुसंधान टिकवणे, हीच अकर्तेपणाने कर्म करण्याची मोठी युक्ती आहे.

‘सीएए’ राज्यांमध्ये लागू झाल्यानंतरच परिवर्तन होईल !

हा कायदा राज्यांमध्ये लागू झाल्यानंतर देशात परिवर्तन होऊ शकते. असे झाले, तर जे लोक शरणार्थी किंवा गरीब होते, त्यांच्या पृथ्वीवरील अस्तित्वाला मान्यता मिळाल्यासारखे आहे. ‘सीएए’मुळे सहस्रो शरणार्थी हिंदूंना नागरिकत्व मिळणार आहे.

विद्यार्थी जीवनात प्रगती करण्यासाठी धर्माचा उपयोग कसा होऊ शकेल ?

या आश्रमाच्या धर्मांतर्गत सांगितलेल्या उपासना या विद्यार्थ्यांची ज्ञान ग्रहण आणि धारण करण्याची क्षमता वाढवण्यास अतिशय उपयुक्त आहेत.

शास्त्रानुसार अन्नसेवनाच्या प्रक्रियेला उच्च अधिष्ठान !

कुणी काय खावे, हा ज्याचा त्याचा प्रश्न असला, तरी मांसाहाराला आपल्या शास्त्रात वर्ज्य मानले आहे आणि शाकाहाराला मान्यता दिली आहे,

प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांचे विचारधन !

भगवद्पाद शंकराचार्यांचा ‘वैलक्षण’ हा एकच शब्द मुक्ती द्यायला समर्थ आहे. अंतःकरणापासून आत्मा वेगळा आणि विलक्षण आहे. स्थूल, सूक्ष्म आणि कारण देहापासून आत्मा विलक्षण अन् वेगळा आहे, हे उमगले.

हत्येचे पातक मानणारी संस्कृती मांसाहाराला कशी मान्यता देईल ?

त्याचसमवेत भारताची वाढती लोकसंख्या बघता आपण व्यापक प्रमाणात मांसाहार स्वीकारला असता, तर सगळ्यांना पोटभर अन्न मिळू शकले असते का ?