अभिव्यक्तीस्वातंत्र्य हे राष्ट्रहितापेक्षा श्रेष्ठ ठरू शकत नाही ! – मुंबई उच्च न्यायालय

‘अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली कुणीही एखादा गट किंवा समुदाय यांचा अवमान करून सार्वजनिक शांततेचा भंग करता कामा नये. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या  हक्काचा उपयोग राष्ट्रहितापेक्षा श्रेष्ठ ठरू शकत नाही, हे प्रत्येकाने लक्षात ठेवायला हवे,..

स्वामी विवेकानंद यांचे युवकांना आवाहन !

  ‘उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत’ !, म्हणजे ‘ उठा ! जागे व्हा ! आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका !’

गुरुतत्त्वाची महती !

गुरुतत्त्व अवर्णनीय आहे. ते बुद्धीगम्य नाही. ते अंतरंगात अनुभवावयाचे आहे. ते सर्वव्यापी आहे. ते नाही अशी जागा या जगात आणि परलोकातही नाही.

भगवंतापासून दूर करते ती दुर्बुद्धी !

‘दुर्बुद्धी ते मना। कदा नुपजो नारायणा ।।’, या अभंगावर एका हरिदासाने कीर्तन केले. कीर्तन आटोपल्यावर श्रीमहाराज (ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज) म्हणाले, ‘बुवा, फार छान अभंग काढला. भगवंतापासून जीवाला जी दूर नेते ती ‘दुर्बुद्धी’.

ईश्वराला कुणी उत्पन्न केले, हे विचारण्याची आवश्यकताच काय ?

व्यवहारात आपण कुठे तरी थांबतो कि नाही ? हे घर पाहिले, घर कुणी बांधले ? अमक्या अमक्यांनी बांधले. त्याचा बाप कोण ? विचारायचे काही कारण आहे का ?

परंपरागत विचारांचा केवळ नवीनाच्या मोहाने आधार सोडणे हे अनिष्ट !

आज आपल्या जुन्या शास्त्रशुद्ध परंपरा तुटल्या आहेत. जुन्यांच्या हटवादीपणाने आणि नवीनांच्या प्रज्ञाहतबुद्धीने हिंदु विचारसरणीची पूर्ण उपेक्षा झालेली आहे.

‘पतंजलि योगपिठा’चे अध्‍यक्ष आचार्य बालकृष्‍ण यांच्‍या हस्‍ते ‘अग्‍निहोत्र’ या इंग्रजी ‘ई-बुक’चे प्रकाशन

‘पतंजलि योगपिठा’चे अध्‍यक्ष आचार्य बालकृष्‍ण यांच्‍या हस्‍ते सनातन संस्‍थेच्‍या ‘अग्‍निहोत्र’ या इंग्रजी ‘ई-बुक’चे प्रकाशन २८ जानेवारी या दिवशी करण्‍यात आले.

प्रयागराजचा अक्षय्यवट, जहांगीर आणि छत्रपती शिवाजी महाराज

‘मोगल बादशाह जहांगीराने प्रयागराज येथील अक्षय्यवट मुळापर्यंत तोडून त्याच्या मुळात लोखंडाचा एक तापलेला मोठा हंडा ठोकला होता. हिंदूंच्या पवित्र अक्षय्यवटाला आपण मारून टाकले, अशी स्वप्रशंसा करून तो प्रसन्न झाला !

कुंभमेळ्याची अन्य काही वैशिष्ट्ये

कुंभमेळ्याचा उगम अनादी काळापासून आहे. हा मेळा भारतीय सांस्कृतिक वारसाचा एक अमूल्य भाग आहे.