भित्यापाठी ब्रह्मराक्षस !
कोरोनाला अटकाव करण्यासाठी १४ एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत संपूर्ण देशामध्ये दळणवळण बंदी (लॉकडाऊन) लागू करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवस लागू केलेल्या दळणवळण बंदीमुळे कोरोनाचे गांभीर्य लक्षात यावे…..
कोरोनाला अटकाव करण्यासाठी १४ एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत संपूर्ण देशामध्ये दळणवळण बंदी (लॉकडाऊन) लागू करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवस लागू केलेल्या दळणवळण बंदीमुळे कोरोनाचे गांभीर्य लक्षात यावे…..
कोरोनाचा सर्वत्र प्रादुर्भाव झाल्याने संपूर्ण देशात दळणवळण बंदी करण्यात आली आहे. शाळा, महाविद्यालये, आस्थापने बंद असल्याने सर्वजण घरीच आहेत. दळणवळण बंदीमुळे बाहेर जाता येत नसल्याने अनेक जणांना या मोकळ्या वेळेत काय करायचे ?…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात २१ दिवसांसाठी म्हणजे १४ एप्रिलपर्यंत दळणवळणावर बंदी घालण्यात आल्याची घोषणा केली आहे. गेले अनेक दिवस जनतेला ‘आवश्यक नसतांना घराबाहेर पडू नका’, असे आवाहन केंद्र आणि राज्य शासन यांच्याकडून केले जात होते;
सध्या देशभर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन अन् जनता प्रयत्न करत आहेत. शासनाकडून समाजभान राखण्यासाठी वारंवार आवाहन केले जात असून समाजातील विविध क्षेत्रांतून त्याला उत्स्फूर्त प्रतिसादही मिळत आहे.
‘कोरोनाने सध्या संपूर्ण जगात धुमाकूळ घातला आहे. या विषाणूंशी दोन हात करण्यासाठी प्रत्येक देश मोठ्या प्रमाणावर झुंजत आहे. दुर्दैवाने ‘यावर कोणत्याही प्रकारचा ठोस उपचार नाही’, असे पंतप्रधान मोदी यांनी जनतेला संबोधित करतांना सांगितले..
कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी महाराष्ट्रात संचारबंदीची घोषणा करण्यात आल्यानंतर काही आस्थापनांनी आस्थापने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला; पण तोपर्यंत ही आस्थापने चालूच ठेवण्यात आली होती.
‘जीवनात काय साध्य करायचे आहे, याचे गुढी हे प्रतीक आहे. गुढीपाडवा चैत्र मासाच्या प्रथम दिवशी येत असल्याने त्या दिवसाला ‘प्रतिपदा’ म्हटले आहे. प्रत्येक पाऊल आणि क्षण ईश्वरप्राप्तीसाठी घालवण्यासाठी अन् समर्थपणे पुढे जाण्यासाठी प्रत्येक क्षण मौल्यवान आहे.
सुती किंवा रेशमी नऊवारी साडी आणि धोतर यांमध्ये पुष्कळ सात्त्विकता अन् चैतन्य असल्यामुळे ही वस्त्रे परिधान करणार्यांनाही सात्त्विकता तसेच चैतन्य यांचा लाभ होण्यास साहाय्य होेते.
लक्षावधी वर्षांपासूनची अतीप्राचीन सनातन हिंदु संस्कृती निर्माण झालेल्या सृष्टीचा आज जन्मदिवस ! ज्या दिवशी या सृष्टीची निर्मिती झाली, पर्यायाने त्याच दिवशी सनातन (हिंदु) संस्कृतीची निर्मिती होण्यास आरंभ झाला.
विश्वाच्या प्रांगणी, उभी करा । उंच गुढी मांगल्याची ।
जी असेल चैतन्यमय आणि सात्त्विक हिंदु राष्ट्राची ॥ १ ॥