संमेलन कि मनोरंजन ?

९४ वे मराठी साहित्य संमेलनासंदर्भात ‘पंचतारांकित संमेलनाच्या नादात महामंडळाचा हेतू आणि धोरणे यांचा बळी दिला गेला’, अशी टीका केली गेली होती. ‘देश आर्थिक संकटात असतांना लोकवर्गणीतून मिळालेल्या पैशांची उधळपट्टी आणि असा भपकेबाजपणा उद्गीर येथील संमेलनात होणे अपेक्षित नाही.’

भारतीय युवकांचे सैन्याविषयीचे आकर्षण !

‘प्रदीप मेहरा नावाच्या मुलाची सध्या सामाजिक माध्यमांवर पुष्कळ चर्चा चालू आहे. सैन्यात भरती होण्यासाठी तो रात्री धावण्याचा सराव करतो अशी जिद्द ज्याच्यामध्ये आहे, त्याला निश्चितच भारतीय सैन्यात जाण्यात यश मिळेल.

हिंदूंनो, स्वतःची पराभूत मानसिकता सोडून पराक्रमी पूर्वजांचा इतिहास अभ्यासा आणि आपण ‘हिंदु’ असल्याचा अभिमान बाळगा !

हिंदूंनी स्वतःतील लढाऊ वृत्ती जाणून हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करायला हवी !

पोलीस आणि इफ्तार पार्टी !

आतापर्यंत काही ठराविक दंगली सोडल्या, तर अन्य वेळी पोलिसांना दंगलखोर धर्मांधांना रोखण्यास पूर्ण अपयश मिळाले आहे. असे स्वाभिमानशून्य पोलीस कायदा आणि सुव्यवस्था राखू शकत नाहीत. कायद्याचे राज्य हवे असेल, तर पोलीस दलाच्या कार्यप्रणालीत अभूतपूर्व पालट करणे आवश्यक आहे.

उद्दाम धर्मांध !

भोंग्यांच्या संदर्भातील सूत्र ही चूक धर्मांधांची असतांना त्यांना ‘पीडित’ म्हणून आणि हिंदूंना ‘पीडा देणारे’ म्हणून रंगवण्याचे षड्यंत्र भारतातील काही पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी मंडळी रचतांना दिसत आहेत. त्यामुळे येणार्‍या काळात धर्मांधांकडून हिंदूंवर आणखी आक्रमणे झाल्यास आणि त्याचे खापर हिंदूंवरच फुटल्यास आश्चर्य वाटणार नाही.

नूतन संमेलनाध्यक्षांच्या समोरील आव्हाने !

संमेलन हे साहित्यजनांना न्याय देणारे, मराठीसाठी ठोस प्रयत्नशील असणारे, श्री सरस्वतीपूजनाची परंपरा परत चालू करण्याची संधी असलेले, असे होण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील. ९५ व्या संमेलनाध्यक्षांना ‘हे संमेलन किमान भाषिक उत्कर्षासाठी व्हावे’, यासाठीच झटावे लागेल !

मराठी अधिकारी लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांची कारकीर्द आणि त्यांची भारतीय सैन्याच्या प्रमुखपदी होणारी नियुक्ती मराठीजनांसाठी अभिमानास्पद !

महाराष्ट्रासाठी एक आनंदाचे वृत्त म्हणजे देशाच्या सैन्यप्रमुखपदी मराठी व्यक्ती असलेले लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांची नियुक्ती झाली आहे.

मुसलमान गृहस्थाला बहिष्कृत केल्याच्या विरोधात केरळ उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निवाडा !

भारताला स्वातंत्र्य मिळून ७४ वर्षे झाली, तरी समाजातून बहिष्कृत करण्यासारख्या चुकीच्या गोष्टी अजूनही चालू आहेत; परंतु ते कोणत्या धर्माचे आहेत, यावरून प्रसिद्धी द्यायची कि नाही, हे ठरवले जाते.

केसांचे सौंदर्य कसे राखावे ?

‘आपल्या आजूबाजूच्या १० लोकांमध्ये ५ जणांना तरी ‘आपले केस पुष्कळ गळत आहेत’, असे वाटत असते. केसगळतीवर कोणत्या उपाययोजना कराव्यात, याविषयीची माहिती देत आहोत.

देहली दंगल !

मध्यप्रदेशात धर्मांधांवर केली त्याप्रमाणे कारवाई करून देहलीबाहेर असलेला दंगलग्रस्त ‘सी ब्लॉक’ परिसर बुलडोझरने उखडला, तर थोडी तरी अद्दल दंगलकर्त्यांना घडेल. देशभरात सातत्याने होणाऱ्या धर्मांधांच्या या दंगली कायमच्या बंद होण्यासाठी मात्र भारत ‘हिंदु राष्ट्र’ होणेच आवश्यक आहे !