पाकिटबंद अन्न, ते अन्न नव्हेच…!

ज्याचे विज्ञापन करावे लागते, ते अन्न नाही. पोळी, भात, भाकरी, वरण, तूप, भाज्या, कोशिंबीर आणि विविध उसळी यांचे विज्ञापन करावे लागते का हो ? निसर्गातून प्राप्त झालेले आणि सहस्रो वर्षांपासून मनुष्यप्राणी जे ग्रहण करतो, ते हे खरे अन्न !

‘द बंगाल स्टोरी’ !

बंगाल राज्याचा दुसरा बांगलादेश होण्यापूर्वी देशभरातील हिंदू जागृत होणे आवश्यक !

स्‍वातंत्र्यवीर सावरकर : छत्रपती शिवरायांचा निष्‍ठावंत आणि आदर्श मावळा

सावरकर बंधूंनी कौटुंबिक जीवनापेक्षा राष्‍ट्रीय जीवनाला प्राधान्‍य दिले आणि ते भारतमातेच्‍या चरणी समर्पित झाले !

२ सहस्र रुपयांच्या नोटा पालटून घेण्याविषयी शंकानिरसन 

भारतीय रिझर्व्ह बँकेने २ सहस्र रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेण्याचा निर्णय १९ मे २०२३ या दिवशी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे घोषित केला. त्याची कार्यवाही कशी होईल ? आणि त्याचा आपल्यावर काय परिणाम होईल ?, याविषयीचा ऊहापोह या लेखात केला आहे.

उन्हाळ्यामध्ये हलका व्यायाम करावा !

 ‘उन्हाळ्यामध्ये शरिराची शक्ती न्यून झालेली असते. या दिवसांमध्ये व्यायाम करायचा झाल्यास तो योगासने आणि प्राणायाम अशा स्वरूपाचा असावा. सवय नसतांना वजन उचलण्याचे व्यायाम किंवा ज्या व्यायामांनी लवकर दमायला होते, असे व्यायाम करणे टाळावे.’

मणीपूरची प्रगती कुणाला नको आहे ?

भारत काय यासाठीच बनला होता का की, तेथे एका भागातील हिंसाचारामुळे स्थानिक नागरिकांसमवेत परप्रांतीय नागरिकांनाही जीव वाचवण्यासाठी पलायन करावे लागेल ? याविषयी देशातील प्रत्येक जागरूक नागरिकाने विचार करणे आवश्यक आहे.

दुर्लक्षिलेले ‘अजमेर सेक्स स्कँडल’ !

हिंदु मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त करणारे अजमेर दर्ग्याचे तत्कालीन खादिम आणि काँग्रेसी यांना कठोर शिक्षा होणे आवश्यक !

नवरी मिळेना नवर्‍याला !

सर्वच स्तरावर शेतीप्रधान भारतामध्ये शेतीचे महत्त्व सर्वांवर बिंबवायला हवे. कोरोना महामारीच्या काळात जर पाहिले, तर सर्व प्रकारचे उद्योग बंद पडले; मात्र शेती हा व्यवसाय बंद पडला नाही. त्यामुळे या व्यवसायाकडे सकारात्मक दृष्टीने पहाण्याची नितांत आवश्यकता आहे.

‘ॲफिडेव्हिट’ (प्रतिज्ञापत्र) म्हणजे काय ?

‘ॲफिडेव्हिट’ हा शब्द सध्या फारच परिचयाचा झालेला आहे. न्यायालय, शैक्षणिक संस्था, प्रवेश घेणे, प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे अथवा कोणत्याही सरकारी-निमसरकारी कार्यालयात ‘ॲफिडेव्हिट’ सादर करणे बंधनकारक असते. कायद्याच्या म्हणजेच ‘नागरी प्रक्रिया संहिते’च्या (‘सीपीसी’च्या) पुस्तकात कुठेही ‘ॲफिडेव्हिट’ हा शब्द आलेला नाही.

शौर्याचे शिखर म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर !

जिवंत असतांना एखाद्या माणसाला प्रेताच्या तिरडीवर चढवले, तर काय वाटेल हो त्याला ? स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अंदमानला नेत होते, तेव्हा नेमकी हीच भावना होती त्यांच्या मनात ! जन्मठेपेची कहाणी सांगतांना सावरकर लिहितात, ‘‘आम्ही कैदी कोलकात्याहून निघालो, तेव्हा अनेक जण आम्हाला कायमचा निरोप देत होते.