गीर जातीच्या गायीच्या गोमूत्रामध्ये सोने सापडणे

‘गुजरातच्या जुनागड कृषी विश्वविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. बी.ए. गोलकिया यांनी गुजरातमध्ये आढळणार्‍या प्रसिद्ध गीर जातीच्या गायीच्या मूत्रातून सोने मिळत असल्याचा दावा केला आहे.

प्रसारमाध्यमांनी राष्ट्रहित जपावे !   

जसाजसा काळ पुढे चालला आहे, तसा या वाहिन्यांमधील परिपक्वपणा, समंजसपणा वाढण्याच्या ऐवजी बालिशपणा, बाजारू वृत्ती, उथळ बातम्या देण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे प्रसारमाध्यमांनी अंतर्मुख होऊन कोणत्या बातम्यांना प्राधान्य द्यायला हवे ? याचा विचार करावा !

धर्म हा आरक्षणाचा आधार नाही !

मुळातच आरक्षण देणे म्हणजे पात्र असलेल्या व्यक्तींना नाकारणे होय ! खरेतर राज्यघटना कार्यवाहीत आली, त्या वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘आरक्षण हे केवळ पुढील १० वर्षे असेल’, असे सांगितले होते; परंतु ते रहित न होता आज त्याचा लाभ राजकीय स्वार्थासाठी केला जात आहे. त्यामुळे आरक्षण रहित करून आर्थिक निकषांवर ते द्यायला हवे.

मणीपूर हिंसाचार : ख्रिस्त्यांच्या आक्रमकतेचा परिणाम !

मणीपूर येथील हिंदु मैतींविरुद्ध ख्रिस्ती कुकी अन् नागा यांचा संघर्ष हा ख्रिस्त्यांच्या धर्मांधतेचाच परिणाम !

देहलीचा नेता आणि गल्लीचे राजकारण !

मागील काही दिवस महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण देशभरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांच्या नावाची चर्चा आहे. ‘लोक माझे सांगाती’ या स्वत:च्या आत्मचरित्राच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यामध्ये त्यांनी ‘राष्ट्रवादी काँग्रेस’ पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याची घोषणा केली.

स्पृश्य-अस्पृश्यतेच्या खोट्या आरोपांवरून ब्राह्मणांना केले जात आहे कलंकित !

वैदिक धर्मात स्पृश्य-अस्पृश्य याला कोणतेही स्थान नसतांना त्याच्यावरून जनतेला भुलवणार्‍या राजकीय नेत्यांचे खरे स्वरूप जाणा !

लक्षावधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री क्षेत्र अक्कलकोट !

श्री क्षेत्र अक्कलकोट हे ठिकाण सोलापूरपासून ४० किलोमीटर अंतरावर आहे. हे ठिकाण श्री स्वामी समर्थ यांच्या वास्तव्याने पुनित झालेले आहे. या ठिकाणी महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याच्या सीमेवर असून लाखो भक्तांच्या मनोकामना स्वामींच्या चरणी पूर्ण होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

घामामुळे होणार्‍या त्वचा रोगांना प्रतिबंध करण्यासाठी सनातन उटण्याचा वापर करा  

‘१ भाग सनातन उटणे आणि १ भाग मसूरडाळीचे किंवा चणाडाळीचे पीठ असे मिश्रण बनवून ठेवावे. प्रतिदिन अंघोळीच्या वेळी साबणाऐवजी यातील १ – २ चमचे मिश्रण थोड्याशा पाण्यात कालवून अंगाला लावावे आणि लगेच अंघोळ करावी.

समलिंगी विवाहामुळे भारतीय संस्कृतीचा विनाश !

समलिंगी विवाहाला मान्यता म्हणजे महान आणि पवित्र विवाह संस्था अन् त्यावर आधारित कुटुंबव्यवस्था यांचा गळा घोटण्यासारखेच !

देशाचे तुकडे करणार्‍यांचे आदर्श ठेवणार्‍यांना स्वातंत्र्यवीर सावरकर कळतील का ?

आपल्याला (कु. प्रणिती शिंदे यांना) स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेला ‘सहा सोनेरी पाने’ ग्रंथ समजणार नाही. सिद्धेश्वर मंदिरासमोरील अतिक्रमणाला संरक्षण देणार्‍या आपल्या पिताश्रींनी (सुशीलकुमार शिंदे यांनी) ‘हिंदु आतंकवाद’ हा शब्द जन्माला घातला. त्यामुळे ‘सहा सोनेरी पाने’ हा ग्रंथ तुम्हाला समजणार नाही.