गुंडगिरीचा सोक्षमोक्ष !

गुंडांचे साम्राज्य उद्ध्वस्त करून कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी सर्व स्तरांवर प्रयत्न होणे अपेक्षित !

श्‍लोक आणि स्तोत्रे यांचे महत्त्व जाणा !

केवळ तंत्रज्ञानाच्या बळावर प्रगती होत नाही. त्याला धर्मबळाचीही आवश्यकता असते. हे लक्षात घेऊन भावी पिढी घडवण्यासाठी पालकांनी प्रथम धर्मात सांगितलेले श्‍लोक, प्रार्थना, स्तोत्रे अर्थासहित शिकून घेऊन मुलांनाही शिकवावीत.

उडुपी (कर्नाटक) येथील ज्योतिषी श्री. जयतीर्थ आचार्या यांनी आगामी भीषण काळासंबंधी वर्तवलेली भविष्यवाणी !

श्री. जयतीर्थ आचार्या हे उडुपी, कर्नाटक येथील ज्योतिषी आहेत. वर्ष १९९६ पासून गुरूंच्या मार्गदर्शनाखाली ते ज्योतिष विषयाचा अभ्यास करत आहेत. त्यांनी आगामी भीषण काळाच्या संदर्भात वर्तवलेली भविष्यवाणी पुढे देत आहे.

देशातील जनता काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अक्षम्य अपराधांना क्षमा करील का ?

ब्रिटनच्या दौर्‍यावर असतांना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंब्रिज विश्‍वविद्यालयात भारतविरोधी वक्तव्यांची मालिकाच चालू केली.

मन प्रसन्न करणारे वाळ्याचे सुगंधी पाणी

उन्हाळ्याच्या दिवसांत तहान लागेल तेव्हा वाळ्याचे सुगंधी पाणी प्यावे. यामुळे मन प्रसन्न रहाण्यास, तसेच उष्णतेमुळे होणारे त्रास न्यून होण्यास साहाय्य होते.

पाकिस्तान आज गहू, भाजीपाला यांसारख्या प्राथमिक गोष्टी आयात करण्यास बाध्य का झाला ?

भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश वर्ष १९४७ मध्ये स्वतंत्र झाले; पण आज पाकिस्तान अन्नाची भीक मागण्याच्या दशेला पात्र झाला आहे.

उन्हाळ्यात पुढील दक्षता घेऊन विविध विकारांपासून दूर रहा !

‘सध्या उन्हाळा चालू झाला आहे. या काळात शरिराचे तापमान वाढणे, घाम येणे, शक्ती न्यून होणे आदी त्रास होतात. तापमान वाढल्याने व्यक्ती बेशुद्ध पडून (उष्माघात होऊन) दगावल्याचीही काही उदाहरणे आहेत. उन्हाळ्यात होणार्‍या विविध विकारांपासून दूर रहाण्यासाठी सर्वांनी पुढील काळजी घेणे आवश्यक आहे.

‘ट्विटर’ची खळखळ!

मनमानी कारभार करणार्‍या ‘ट्विटर’, ‘फेसबुक’ यांसारख्या विदेशी आस्थापनांना भारतीय कायद्यांचे वेसण अत्यावश्यक !

आदर्श महिला पोलीस !

कोणताही भेदभाव न करता नि:पक्षपणे स्वतःचे कर्तव्य पार पाडणार्‍या महिला पोलिसांचा आदर्श सर्वत्रच्या पोलिसांनी घेतल्यास पोलिसांची प्रतिमा उंचावण्यास नक्कीच साहाय्य होईल !

हिंदु सणांच्या वेळी होणार्‍या दंगली रोखण्यासाठी हिदू बांधवांनी संघटित होण्ो आवश्यक ! – टी. राजासिंह, आमदार, तेलंगाणा

आज मुसलमान रस्त्यावर नमाजपठण करू शकतात; मात्र श्रीरामनवमी आणि हनुमान जयंती या दिवशी हिंदूंनी साधी मिरवणूक काढली, तरी त्यात अडचणी निर्माण केल्या जात आहेत.