महान भारतीय संस्कृतीतील बहुमूल्य अशा परंपरा आणि कला यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी ‘हिंदु राष्ट्रा’ची स्थापना आवश्यक !

हिंदु राष्ट्रात भारताची महान संस्कृती मुलांना शाळेतच शिकवली जाईल. त्यांच्यात धर्म आणि राष्ट्र यांविषयी अभिमान निर्माण केला जाईल. त्यासाठी हिंदु राष्ट्राविना पर्याय नाही !’

‘सनातन डॉट ऑर्ग’ या संकेतस्थळाच्या माध्यमातून ऑक्टोबर २०२० मध्ये झालेले सनातन संस्थेचे अध्यात्मप्रसाराचे कार्य !

दळणवळण बंदी चालू झाल्यानंतर सनातन संस्थेच्या संकेतस्थळाला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ऑक्टोबर २०२० या मासात सनातनच्या संकेतस्थळासह सामाजिक माध्यमांना मिळालेल्या प्रतिसादाची माहिती वाचकांसाठी येथे देत आहोत.

प्रथमोपचार शिकण्याचा वैयक्तिक आणि सामाजिक दृष्ट्या झालेला लाभ !

सनातन संस्थेचे दूरदृष्टी असलेले संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना ‘आगामी आपत्काळात येणार्‍या संकटांना सामोरे जाता यावे’, यासाठी प्रथमोपचार शिकण्यास सांगितले. त्या वर्गात शिकवल्याप्रमाणे साधकांना झालेल्या लाभाचे उदाहरण येथे दिले आहे.

‘ऑनलाईन’ बालसंस्कारवर्ग आणि नामजप सत्संग यांचा लाभ घेणार्‍या मुंबईतील जिज्ञासूंनी दिलेले वैशिष्ट्यपूर्ण अभिप्राय !

अ. ‘ऑनलाईन बालसंस्कार’ या सदरांतर्गत ‘शांत निद्रा’ हा लहान मुलांशी संबंधित असलेला भाग पुष्कळ चांगला होता. सत्संगात सांगितले जात असलेल्या लहान लहान गोष्टी मुलांना फारच आवडतात.

शिक्षणक्षेत्रात क्रांती हवी !

सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात दुर्गम भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत असलेले तरुण शिक्षक रणजितसिंह डिसले यांना प्रतिष्ठेचा ‘ग्लोबल टीचर अवॉर्ड’ मिळाला आहे.

काही स्वयंसेवी संस्थांचे (एन्.जी.ओ.) खरे स्वरूप !

मागील ५ वर्षांमध्ये पाकिस्तानला भारतात आतंकवाद पसरवण्यात अपयश येत आहे. त्यामुळे आता पाकिस्तान भारतामध्ये काही तरी निमित्ताने आंदोलने आणि हिंसाचार यांच्या माध्यमातून अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. ही कामे भारतातील काही ‘एन्.जी.ओ.’चे (स्वयंसेवी संस्थांचे) कार्यकर्ते करत असतात.

समाजातील विवाह समारंभ आणि सनातन आश्रमातील विवाह सोहळा पाहून साधिकेची झालेली विचारप्रक्रिया !

आश्रमातील विवाह सोहळ्यात नऊवारी साडी नेसलेली आणि साज-शृंगार केलेली वधू शोभून दिसत होती. ती ईश्‍वराच्या अनुसंधानात असल्याचे मला दिसले. नवरदेवाचे रितीनुसार धोतर आणि उपरणे सुशोभित वाटले. या सर्वांमध्ये कुठेच कृत्रिमता नव्हती. तेथे सर्वांमध्ये देवाप्रतीचा उत्कट भाव, भक्ती, नम्रता, लीनता आणि देवाला अपेक्षित असे वागणे दिसून येत होते.

चित्रपटसृष्टीची कथा !

सर्व पहाता चित्रपटसृष्टीची शुद्धी करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. समाजाच्या शुद्धीसाठी आणि त्याच्यावर सुसंस्कार करण्यासाठी हे अगत्याचे झाले आहे; कारण चित्रपट हे वैचारिक प्रबोधनाचे एक मोठे माध्यम आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी यादृष्टीने प्रयत्न करावेत, असे हिंदूंना वाटते.

भारतविरोधी ट्रूडो !

स्वत:च्या देशात मानसिक आजार, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, व्यसने, महिलांवरील हिंसा इत्यादी प्रश्‍नांविषयी ट्रूडो यांनी लक्ष दिल्यास कॅनडावासियांना साहाय्याचे ठरले असते; मात्र खलिस्तानवादाचे भूत डोक्यावर बसलेल्या ट्रूडोंना ते कळणार नाही. आता केंद्र सरकारने केवळ उत्तर देऊन नव्हे, तर ट्रूडो यांना खडसावून लगाम घालावा, ही अपेक्षा !

देशद्रोह्यांचा बंदोबस्त करा !

शेहलावरही देशद्रोहाचा गुन्हा नोंदवला गेल्यावर सर्व स्तरांतून तिच्या अटकेची मागणी होऊन ही अटक केली गेली नाही. अशाना मोकाट सोडणे, हे देशासाठी घातक आहे. ही देशद्रोही कीड वेळीच रोखायला हवी. तसेच तिच्याप्रमाणे देशासाठी धोकादायक ठरणार्‍या सर्व देशद्रोह्यांना कारागृहात डांबायला हवे, ही देशप्रेमींची अपेक्षा !