नामांच्या लिंगांमध्ये पालट केल्यास नामांच्या रूपांत होणारे पालट

७ एप्रिल या दिवशीच्या लेखात आपण ‘नामांच्या लिंगांमध्ये पालट केल्यास नामांच्या रूपांत कोणते पालट होतात ?’, या संदर्भातील काही सूत्रे जाणून घेतली. आजच्या लेखात नामांच्या लिंगांविषयी काही वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे पाहू.

उन्हाळ्यात रात्री मित (कमी) जेवावे

‘उन्हाळ्यात सूर्याच्या प्रखर उष्णतेमुळे पचनशक्ती मंद होते. या दिवसांत पचनशक्ती चांगली ठेवण्यासाठी रात्री मित (कमी) जेवावे, म्हणजे पोटभर न जेवता २ घास न्यून खावेत.’

सौ. श्रावणी फाटक यांनी त्यांचे मोठे भाऊ श्री. ‘अभय विजय वर्तक’ यांच्या नावाच्या आद्याक्षरावरून केलेली कविता

चैत्र कृष्ण नवमी (१४.४.२०२३) या दिवशी श्री. अभय वर्तक यांचा ४८ वा वाढदिवस आहे. त्या िनमित्ताने त्यांची बहीण सौ. श्रावणी फाटक यांनी ‘अभय विजय वर्तक’ या नावाच्या आद्याक्षरावरून केलेली कविता पुढे दिली आहे.

अल्पसंख्यांकांचे लाड पुरे !

अल्पसंख्यांकांचा उद्दामपणा मोडून काढण्यासाठी त्यांना देण्यात येणार्‍या विशेष सोयीसुविधा सरकारने बंद करणे आवश्यक !

‘मॉल’ : लाभ कि हानी ?

मॉल’ची व्याख्या करतांना ‘अनावश्यक खर्च करण्याचे खात्रीलायक स्थान’ असा विचार येऊन जातो ! त्यामुळे पुढे येणार्‍या आपत्काळाच्या दृष्टीने आपण प्रत्येक जण आपल्याला जेवढे आवश्यक आहे, तेवढीच खरेदी करण्याची सवय लावूया !

जालियनवाला बागेतील नृशंस हत्याकांड !

१३ एप्रिल १९१९ या दिवशी पंजाबमधील अमृतसर येथे सुवर्ण मंदिराच्या शेजारी जालियनवाला बागेत जनरल डायर याने सहस्रो निरपराधी आबालवृद्धांची हत्या केली.

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या रशिया दौर्‍याचा गर्भितार्थ

या दौर्‍याचे पहिले कारण, म्हणजे शी जिनपिंग हे तिसर्‍यांदा चीनचे राष्ट्राध्यक्ष बनले असून या नियुक्तीमुळे चिनी साम्यवादी पक्षाचे संस्थापक माओ त्से सुंग यांच्या पंक्तीत ते जाऊन बसले आहेत.

भारतीय संस्कारांच्या परिवर्तनाचा न्यायालयाच्या निवाड्यावर होत असलेला परिणाम !

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी शाळा-महाविद्यालयांमधून मुलांना चांगले संस्कार दिले नाहीत. यासमवेतच एकत्र कुटुंब पद्धतीचा र्‍हास होत गेल्याने त्यांना घरातही चांगले संस्कार मिळाले नाहीत. त्यातून या समस्या निर्माण होत आहेत.’

नखे कोणत्या वारी कापावीत, यामागील ज्योतिषशास्त्रीय दृष्टीकोन

नखांना अहंकाराची उपमा दिली आहे. अहंकार वाढला की, सद्सद्विवेकबुद्धीचा लोप होतो. सध्याच्या स्पर्धात्मक धावपळीच्या जीवनात सात्त्विकता टिकवण्यासाठी लहानात लहान कृती शास्त्रानुसार केल्यास निश्‍चितच लाभ होतो.