परिपूर्ण भारतीय कालमापन पद्धत !
हिंदु कालमापन पद्धतीचे महत्त्व जाणून छत्रपती शिवाजी महाराजांनी बाळकृष्ण आणि रामकृष्ण संगमेश्वरकर या बंधूंकडून ‘करण कौस्तुभ’ हा ग्रंथ सिद्ध करवून घेतला. छत्रपती संभाजी महाराजांनी गागाभट्ट यांच्याकरवी ‘समयनय:’ हा असाच हिंदुु कालमापन शास्त्रावर आधारित ग्रंथ लिहून घेतलेला आहे.