हिंदूंना अंधारात ठेवून प्रशासनाने कराची (पाकिस्तान) येथील १५० वर्षे जुने मंदिर पाडले !
पाकिस्तानातील हिंदूंची असुरक्षित मंदिरे ! हिंदुद्वेष्ट्या पाकिस्तानी सरकारला आता भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी जाब विचारायला हवा, असेच हिंदूंना वाटते !