गुटख्याच्या अवैध वाहतुकीसाठी वापरलेली वाहने शासकीय मालमत्ता होणार !
गुटख्याची अवैध वाहतूक करणार्यांची वाहने जमा करण्यासह गुटखा बंदी कायद्याची कार्यवाहीही कठोर होेणे आवश्यक !
गुटख्याची अवैध वाहतूक करणार्यांची वाहने जमा करण्यासह गुटखा बंदी कायद्याची कार्यवाहीही कठोर होेणे आवश्यक !
पंतप्रधान लाल बहाद्दूरशास्त्री यांचा मृत्यू संशयास्पदरित्या होऊनही त्याविषयीच्या घडामोडी भारतियांपुढे न येणे, यातून तत्कालीन काँग्रेसच्या कारभाराविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होते !
प्रसिद्ध लोकगायक कीर्तीदान गढवी यांच्या भजनाच्या कार्यक्रमामध्ये प्रवेश करण्यासाठी १ ते १० भाकर्या आणण्याचे तिकीट ठेवण्यात आले होते. नंतर या भाकर्या गाय, श्वान आणि अन्य पशू अन् प्राणी यांना देण्यात आल्या.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांना पत्र लिहिले असून त्यात छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या भ्रष्ट कारभाराविषयी तक्रार केली आहे, तसेच शहर पोलीस कशा प्रकारे हप्ते वसूल करतात ? हेही नमूद केले आहे.
‘वक्फ बोर्डा’ला देशातील भूमी बळकावण्याचे अमर्याद अधिकार देणारा ‘वक्फ कायदा’ रहित करावा, या मागणीसाठी १९ एप्रिलला छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, बसस्थानकाशेजारी हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन करण्यात आले.
सादर पुराव्यांचा विचार करता एकनाथ खडसे, त्यांची पत्नी मंदाकिनी आणि जावई गिरीश चौधरी यांनी भोसरी येथील भूमी अवैधरित्या संपादित केल्याचे सकृतदर्शनी स्पष्ट होते, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवले आहे.
जलवाहिनी फुटल्याने स्थानिक भागातील पाणीपुरवठा २ दिवस खंडित झाल्याने रहिवाशांचे पुष्कळ हाल झाले. नागरिकांनी विभाग कार्यालयावर मोर्चा काढला होता. नागरिकांच्या या रोषाला सामोरे जात महापालिकेने टँकरने पाणीपुरवठा केला होता.
अडवणूक शाळांना करता येणार नाही, अन्यथा शिक्षण अधिकार्यांच्या साहाय्याने त्यांच्यावर कारवाई करणार असल्याची चेतावणी शिक्षण विभागाने दिली आहे.
एवढ्या मोठ्या प्रमाणात शाळा अनधिकृतपणे चालू कशा झाल्या ? याकडे कुणाचेच लक्ष का नाही, हेही शोधायला हवे !
यापुढे जारमधून पाणी विकण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासन विभागाची अनुमती घ्यावी लागणार आहे.