बलिया (उत्तरप्रदेश) येथे ३ दिवसांत ६० जण मृत्यूमुखी !

प्रतिदिन १२५ ते १३५ रुग्णांना रुग्णालयांमध्ये भरती केले जात आहे. १५ जून या एकाच दिवशी १५४ रुग्णांना भरती केल्यानंतर २३ रुग्णांचा मृत्यू झाला. १६ जूनला २०, तर १७ जूनला ११ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

संभल (उत्तरप्रदेश) येथे मशिदीत नमाजपठणासाठी गेल्यामुळे भाजपच्या मुसलमान नेत्याला मारहाण !

उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांनाही धर्मांधांची अशा प्रकारचे कृत्य करण्याचे धाडस कसे होते ?

(म्हणे) ‘आम्ही (मुसलमानांनी) हातात बांगड्या भरलेल्या नाहीत !’ – मौलाना तौफीर रझा

याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा ! आधी लव्ह जिहाद करायचे आणि त्याला विरोध झाल्यावर अशा धमक्या द्यायच्या. अशा मानसिकेच्या लोकांवरही पोलिसांनी कारवाई करणे आवश्यक आहे !

हिंदु कुटुंबावर धर्मांतरासाठी आमीष दाखवून दबाव टाकणार्‍या दोघा पाद्य्रांसह चौघांवर गुन्हा नोंद !

धर्मांतरविरोधी कठोर कायदा नसल्यानेच असे प्रयत्न सातत्याने होत आहेत, हे लक्षात घ्या !

अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण करून धर्मांधांकडून तिच्यावर सामूहिक बलात्कार

लव्ह जिहादविरोधी कायद्यालाही धर्मांधजुमानत नसतील, तर त्या कायद्यात फाशीसारख्या तरतूदी करून तो आणखी कठोर केला पाहिजे !

शोभन सरकार बाबा यांच्या प्रसादाने मुसलमान तरुणाची दृष्टी परत आली !

जुनैदची आई राणी बेगम यांनी सांगितले की, माझा मुलगा नियमित श्री गणेशाची मूर्ती समवेत ठेवतो. त्यामुळे त्याची पत्नी त्याच्यावर खूप रागावते आणि सासरचे लोक त्याला ठार मारण्याच्या धमक्या देतात.

पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कौतुक केल्याने अमजदकडून एका हिंदूची हत्या !

धर्मांध मुसलमानांच्या मनात भारताविषयी विष कालवले जात असल्यानेच ते अशी कृत्ये करतात, हे जाणा ! अशांना फाशीचीच शिक्षा व्हायला हवी !

माझ्या हिंदु पतीच्या कुटुंबियांचा पोलिसांकडून छळ !

मुसलमान युवतीचा गंभीर आरोप – जर या आरोपांमध्ये तथ्य असेल, तर उत्तरप्रदेशमधील भाजप सरकारने संबंधित पोलिसांवर कठोर कारवाई करणे आवश्यक !

बहराईच (उत्तरप्रदेश) येथे धर्मांतर केलेल्या गरीब हिंदूंची हिंदु धर्मात घरवापसी !

हिंदूंचे धर्मांतर करणार्‍यांवर कठोर कारवाई केली पाहिजे !

इरम सैफी उपाख्य ‘नेहा’ हिने विधवा हिंदु महिलेशी मैत्री करून तिच्या मुसलमान मित्रांना हिंदु महिलेवर करायला लावला सामूहिक बलात्कार !

हिंदूंनो, लव्ह जिहाद ही वस्तूस्थिती असून त्याविरोधात आता संघटितपणे आवाज उठवण्याची वेळ आहे, हे लक्षात घेऊन सरकारला ‘लव्ह जिहाद’ आणि ‘धर्मांतर’ यांविरोधात कठोर कायदा करण्यास भाग पाडा !