मी सेवानिवृत्त होईपर्यंत रामजन्मभूमीविषयीची सुनावणी टाळण्यासाठी माझ्यावर प्रचंड दबाव होता !
जर मी ३० सप्टेंबर २०१० या दिवशी निर्णय सुनावला नसता, तर पुढील २०० वर्षे या प्रकरणावर सुनावणी झाली नसती, अशी धक्कादायक माहिती अलाहाबाद उच्च न्यायालयाचे तत्कालीन न्यायमूर्ती सुधीर अग्रवाल यांनी दिली.