धर्मांतर करण्यास नकार दिला, तर तुझे तुकडे करून कुत्र्याला खाऊ घालीन !
उत्तरप्रदेशमध्ये लव्ह जिहादविरोधी कायदा असूनही धर्मांध त्यास जुमानत नसल्याने हा कायदा आणखी कठोर करून त्यात आरोपींना फाशीसारख्या कठोर शिक्षेची तरतूद केली पाहिजे !
उत्तरप्रदेशमध्ये लव्ह जिहादविरोधी कायदा असूनही धर्मांध त्यास जुमानत नसल्याने हा कायदा आणखी कठोर करून त्यात आरोपींना फाशीसारख्या कठोर शिक्षेची तरतूद केली पाहिजे !
हाशिम नावाच्या एका हकीमने (चिकित्सकाने) हिंदु असल्याचे भासवत असाहाय्य हिंदु महिलेला औषध देण्याच्या नावाखाली स्वत:समवेत नेले. तिचे अपहरण करून नंतर तिच्यावर बलात्कार केला.
मंदिरांत कोण चोरी करतो ?, हे जाणा ! सरकारने अशा चोरट्यांना आजन्म कारागृहात डांबण्याचीच शिक्षा केली पाहिजे !
‘जय भीम जय मीम’ (डॉ. बाबासोबर आंबेडकर यांचे अनुयायी आणि मुसलमान यांची युती) अशा प्रकारे घोषणाबाजी करणारे आता यावर काही का बोलत नाहीत ?
सरकारने अशा मदरशांची अनुमती रहित करून त्यांना टाळे ठोकले पाहिजे आणि संचालकाला कारागृहात डांबले पाहिजे !
आतापर्यंत गीता प्रेसकडून श्रीमद् भगवद्गीतेच्या १६ कोटी २१ लाख प्रती प्रकाशित !
गीता प्रेसकडून १४ भाषांमध्ये एकूण ४१ कोटी ७० लाख पुस्तके प्रकाशित !
प्रतिदिन १२५ ते १३५ रुग्णांना रुग्णालयांमध्ये भरती केले जात आहे. १५ जून या एकाच दिवशी १५४ रुग्णांना भरती केल्यानंतर २३ रुग्णांचा मृत्यू झाला. १६ जूनला २०, तर १७ जूनला ११ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांनाही धर्मांधांची अशा प्रकारचे कृत्य करण्याचे धाडस कसे होते ?
याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा ! आधी लव्ह जिहाद करायचे आणि त्याला विरोध झाल्यावर अशा धमक्या द्यायच्या. अशा मानसिकेच्या लोकांवरही पोलिसांनी कारवाई करणे आवश्यक आहे !
धर्मांतरविरोधी कठोर कायदा नसल्यानेच असे प्रयत्न सातत्याने होत आहेत, हे लक्षात घ्या !