पी.एफ्.आय.कडून वर्ष १९२१ मध्ये मलाबार येथील हिंदूंच्या नरसंहाराची शताब्दी ‘साजरी’ !

हिंदूबहुल देशात हिंदूंच्या नरसंहाराची शताब्दी ‘साजरी’ केली जाणे हे हिंदूंना लज्जास्पद ! यातून पुढेही हिंदूंचा नरसंहार होऊ शकतो, हेच पी.एफ्.आय.कडून दर्शवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. आतातरी केंद्र सरकार पी.एफ्.आय.वर बंदी घालणार का ?

हरिद्वार कुंभमेळ्यामध्ये कोरोनाच्या संकटामुळे प्रशासनाकडून संतांना शिबिरांसाठी भूमी देण्यास नकार !

विविध आखाड्यांकडून संतांसाठी सरकार आणि मेळा प्रशासन यांच्याकडे गंगानदी किनारी शिबिर उभारण्यासाठी भूमी देण्याची मागणी केली जात आहे. काही संतांनी भूमी न मिळाल्यास कुंभमेळ्यावर बहिष्कार घालण्याची चेतावणी दिली आहे.

नोटांवर नेताजी बोस यांचे छायाचित्र छापण्यास केंद्र सरकारला आदेश देण्याची मागणी मद्रास उच्च न्यायालयाने फेटाळली !

नेताजी सुभाषचंद्रच नव्हे, तर देशातील असंख्य क्रांतीकारकांनी देशासाठी प्राणांचे बलीदान दिले आहे. हे पहाता केवळ ‘एका’च नेत्याचे छायाचित्र नोटांवर का ?, असा प्रश्‍न नेहमीच भारतियांच्या मनात येतो !

केरळमध्ये हिंदू आणि ख्रिस्ती मुलींना ‘लव्ह जिहाद’द्वारे फसवण्यात आले ! – ‘मेट्रो मॅन’ ई. श्रीधरन्

‘देशात ‘लव्ह जिहाद’ नावाचा कोणताही प्रकार अस्तित्वात नाही’, असे म्हणणारे आता तरी लव्ह जिहाद असल्याचे स्वीकारतील का ?

हिंदूच्या विवाहाच्या भोजनासाठी थुंकी लावून तंदुरी रोट्या बनवणार्‍या धर्मांधाला अटक

हिंदूंच्या विवाहामध्ये आणि तेही कोरोनाच्या काळात जाणीवपूर्वक करण्यात आलेल्या कृतीविषयी निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी तोंड उघडणार नाहीत, हे लक्षात घ्या ! अशा विकृतांना आजन्म कारागृहात डांबण्याचीच शिक्षा दिली पाहिजे !

लखीसराय (बिहार) येथे सेंट जोसेफ स्कूलचे संचालक बेंजामिन जयपाल यांना विद्यार्थ्याचे लैंगिक शोषण केल्याने अटक

कॉन्व्हेंट शाळा आणि मदरसे येथेच असे प्रकार कसे घडतात ? आणि याविषयी कुणीच का बोलत नाही ?

नागालँडच्या विधानसभेत ५८ वर्षांनी वाजवण्यात आली राष्ट्रगीताची धून !

राज्याच्या विधानसभेत ५८ वर्षांनी राष्ट्रगीत ‘जन गण मन..’ची धून वाजवण्यात आली. विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू होण्यापूर्वी राज्यपालांच्या अभिभाषणाच्या वेळी राष्ट्रगीताची धून वाजवण्यात आली.

भारतीय संस्कृतीनुसार महिलेच्या कमरेखाली स्पर्श करणे, हा तिच्या शालीनतेला धक्का ! – विशेष पोक्सो न्यायालय

भारतीय राज्यघटना आणि कायदे यानुसार भारतीय न्यायालय चालते. पाश्चात्यनिर्मित गूगलवरील जागतिक संदर्भातील अर्थ भारतीय समाजजीवन, मानसिकता, रित, संस्कृती यांना लावून कसे चालतील ? एवढेही आरोपीच्या अधिवक्त्यांना समजत नाही का ?

राजीव गांधी यांच्या हत्येतील दोषी पेरारीवालन यांच्या याचिकेवर न्यायालयाने अभिनेता संजय दत्त यांच्या सुटकेचा तपशील मागितला 

अनधिकृत शस्त्रास्त्रेप्रकरणी शिक्षा होऊनही अभिनेता संजय दत्त यांची शिक्षा १ वर्षाने न्यून का करण्यात आली ? राजीव गांधी हत्येतील दोषी पेरारीवलन यांची याचिका !

पृथ्वीवरील कार्बन अल्प करण्यासाठी बांबूची लागवड करा ! – पाशा पटेल, माजी अध्यक्ष, पर्यावरण अभ्यासक तथा कृषीमूल्य आयोग

‘पृथ्वीवर आता मानवजात जिवंत रहाणार नाही’; कारण पृथ्वीवरचे तापमान आणि कार्बन हे दोन्ही वाढत आहे. वर्ष २०२४ मध्ये पृथ्वीचे तापमान वाढणार आहे आणि ज्या दिवशी ते अडीच अंशाने वाढेल, त्या दिवशी पृथ्वीवर माणूस जगणार नाही, अशी भीतीही या कराराच्या वेळी व्यक्त करण्यात आली होती.