
नवी देहली – केंद्रशासनाने जम्मू-काश्मीर आणि लद्दाख येथे भारतीय सैन्य अन् सर्व निमलष्करी दल यांच्या सैनिकांना अटकेपासून संरक्षण प्रदान केले आहे. त्यानुसार आता केंद्रशासनाच्या अनुमतीविना सैनिकांना अटक करता येणार नाही. अनेक वेळा काश्मीरमधील धर्मांध मुसलमानांनी सैनिकांवर आक्रमण केल्याच्या घटना घडल्या आहेत. त्या वेळी सैनिकांनी त्याचा प्रतिकार केल्यावर सैनिकांवरच कारवाई केली जात होती.
…अशा प्रकारे भारतीय विरांनी पाकिस्तानी जिहाद्यांना हाकलून लावले !
देशभरातील सायबर फसवणुकीचे धागेदोरे यवतमाळच्या वणीत !
CJP Protest Ended : कॉकरोच जनता पक्षाचे आंदोलन संपले
Maharashtra TET Paper Leak : मुख्य आरोपी ब्रिजेंद्र गुप्ताला बिहारमधून अटक !
सरकारबरोबर तडजोड करायची असती, तर २६ दिवसांचे उपोषण करण्याची आवश्यकता पडली नसती ! – Sonam Wangchuk
Abhijeet Dipke : (म्हणे) ‘झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए !’