पुण्येश्वर मंदिर परिसरातील मशिदीच्या अतिक्रमणाच्या विरोधात हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे आंदोलन !
यासाठी आंदोलन का करावे लागते ? प्रशासन स्वत: हून कारवाई का करत नाही ?
यासाठी आंदोलन का करावे लागते ? प्रशासन स्वत: हून कारवाई का करत नाही ?
स्वातंत्र्याच्या ७६ वर्षांनंतर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मुलींसाठी बालगृह नसणे, हे संतापजनक आहे. यावर लवकरात लवकर उपाय काढणे आवश्यक !
अशा सूचना पोलिसांना का कराव्या लागतात ? हे सर्व पोलिसांना दिसत नाही का ? कि पोलीस याकडे दुर्लक्ष करतात !
प्रत्येक गोष्टीविषयी आभार मानून पूर्णतेचा आनंद घ्या, मायेच्या दलदलीमधून बाहेर येण्यासाठी प्रत्येकाने ध्यानाचे महत्त्व ओळखा, प्रत्येक गोष्ट माझ्या मनासारखी झाली पाहिजे, अशी मनीषा बाळगू नका.
क्षीरसागर पुढे म्हणाले की, ज्या भूमीवर पूर्वजांचे राज्य होते, त्या ठिकाणी आपली सत्ता होती, तो सर्व भूभाग, तसेच आम्ही आमची भूमी परत घेऊ. पुन्हा एकदा भारतभूमीला ‘सुजलाम् सुफलाम्’ करू, असा संकल्प केला पाहिजे.
श्री. किशोर घाटगे पुढे म्हणाले, ‘‘देशरक्षकांचे नैतिक बळ वाढवण्यासाठी विविध शाळा-महाविद्यालये, महिला बचत गट, व्यक्ती, संस्था यांच्याकडून या राख्या गोळ्या करून थेट सीमेवर पाठवण्यात येत आहेत.”
डी.एस्.के. यांच्याकडे वेगवेगळ्या अधिकोषांचे १ सहस्र २०० कोटी रुपयांचे कर्ज आहे. एका राष्ट्रीयीकृत अधिकोषांच्या अधिकार्याला या प्रकरणात अटक केली होती.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या ५३ प्राथमिक आणि २३ माध्यमिक शाळांसाठी तासिका तत्त्वावर तात्पुरत्या स्वरूपात शिक्षक नियुक्ती करण्याचा निर्णय नवी मुंबई महापालिकेने घेतला होता.
महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने मागील मासापासून चालू केलेली शिक्षक भरतीची प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली आहे. १८३ पैकी १७८ शिक्षकांची भरती करण्यात आली आहे, अशी माहिती शिक्षण विभागाचे उपायुक्त दत्तात्रय घनवट यांनी दिली. तासिका तत्त्वावर तात्पुरत्या स्वरूपात या शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.
सनातन संस्थेच्या वतीने आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष संवाद : ‘डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण : प्रचार आणि वास्तव’