औंध (पुणे) येथे टवाळखोराच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न
या प्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी सागर कांबळे (वय २८ वर्षे) याच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. मुलीच्या वडिलांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
या प्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी सागर कांबळे (वय २८ वर्षे) याच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. मुलीच्या वडिलांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
राष्ट्रध्वजाचा अवमान करणार्या कलाकारांच्या कार्यक्रमांवर कायमस्वरूपी बहिष्कार घालायला हवा !
राज्यात एकमेव रत्नागिरी जिल्हा आहे की, तहसील कार्यालयात सर्वाधिक उंच ध्वजस्तंभ उभारण्यात येत आहे. लवकरच जिल्ह्याच्या मुख्यालयातही सर्वांत उंच ध्वजस्तंभावर तिरंगा फडकावण्यात येईल.
प्रदर्शन पाहिल्यावर अनेकांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, यापूर्वी आम्हाला इतक्या वर्षात क्रांतीकारक म्हणजे कोण ? त्यांनी काय केले? हे ठाऊक नव्हते.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मंत्रालयात स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ध्वजारोहण करण्यात आले. त्या प्रसंगी ते बोलत होते.
पाटबंधारे प्रकल्पातील पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित करण्याचा जिल्हाधिकार्यांचा आदेश
१४ ऑगस्ट या देशाच्या फाळणीच्या दिवशी सहस्रो नागरिक मृत्यूमुखी पडले. देशाच्या फाळणीच्या या वेदनादायी दिवसाच्या निषेधार्थ भाजपने दोडामार्ग शहरात मूक मोर्चा काढला.
‘पी.एफ्.आय.’(पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया) या आतंकवादी संघटनेच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्.आय.ए.ने) कोल्हापूर शहरासह इचलकरंजी, हुपरी येथे धाडी घातल्या.
सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे आणि ‘नृत्यश्री चॅरिटेबल फाऊंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने १५ ऑगस्टला सायंकाळी ५.३० वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मराठी अन् हिंदी भाषेतील काव्यांवर आधारित ‘तेजोमय तेजोनिधी’ हा कार्यक्रम बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार आहे.
एका नागरिकाच्या भ्रमणभाषची चोरी झाल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला होता.