छत्रपती शिवरायांच्या जन्मदिनी पेपर ठेवल्याने मनसे आक्रमक !

शासकीय सुटीच्या दिवशी सर्वांना सुटी असतांना शाळाही बंद असतात. अशा दिवशी पेपर ठेवणार्‍या सी.बी.एस्.ई. बोर्डाला वठणीवर आणण्यासाठी मनसेसारखेच पक्ष हवेत !

‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली होणारे अपप्रकार रोखण्यासाठी पुणे जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालये येथे निवेदन !

स्वैराचाराचे समर्थन करून तरुण पिढीला चुकीच्या मार्गावर नेण्याचे षड्यंत्र म्हणजे व्हॅलेंटाईन डे ! ‘व्हॅलेंटाईन डे’ ही विकृती असून युवक-युवतींचे जीवन धोक्यात आले आहे.

बजरंग दलाचे निवेदन ‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली होणारे अपप्रकार रोखण्यासाठी उपाययोजना करा !

गेल्या काही वर्षांत १४ फेब्रुवारी हा दिवस ‘व्हॅलेंटाईन डे’ म्हणून साजरा करण्याची पाश्चात्त्यांची कुप्रथा भारतातही रुढ झाली आहे.

‘हैदराबाद मुक्तीसंग्रामा’ची विजयगाथा दाखवणारा ‘रझाकार’ चित्रपट १ मार्चला प्रदर्शित होणार !

हिंदूंनी दीड सहस्र वर्षांत मुसलमानांकडून झालेले ‘न भूतो न भविष्यती’ असे अनन्वित अत्याचार सहन केले. आता हे सर्व विविध माध्यमांतून हिंदूंपर्यंत व्यापक प्रमाणात पोचवले जाणे, हे परिवर्तनाचे मोठे लक्षण आहे !

श्रीरामनिकेतन येथे १३ ते २७ फेब्रुवारी या कालावधीत कीर्तन शताब्दी महोत्सव ! – ह.भ.प. दीपक केळकर महाराज

श्रीरामनिकेतन येथे वर्ष १९२४ पासून गेल्या ४ पिढ्या नित्य अखंड हरिकीर्तन चालू आहे. माघ वद्य प्रतिपदा म्हणजेच २५ फेब्रुवारी या दिवशी या नित्य कीर्तनास १०० वर्षे पूर्ण होत आहेत.

‘राजगडा’वरील ‘राजसदर’च्या दुरुस्तीचे काम निधीअभावी बंद

राज्य सरकार गडकोटांच्या संवर्धनासाठी कोट्यवधी रुपये संमत केल्याचे घोषित करते; मात्र प्रत्यक्षामध्ये तो निधी समयमर्यादेत विकासकामांना मिळत नाही. पुणे जिल्ह्यातील ‘राजगडा’वरील ‘पद्मावती माची’वरील…

माझ्या नादाला लागू नका ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

काही लोक म्हणत आहेत की, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा; पण राष्ट्रपती राजवट का आणि कशासाठी लावायची ? सरकार कोणताही गुन्हा करणार्‍याला पाठीशी घालणार नाही, तुमच्या काळात हनुमान चालिसा म्हटली…

समीर वानखेडे यांच्यावर गुन्हा नोंद

वर्ष २०२१ मध्ये कॉर्डेलिया क्रूझवरून अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन  याला अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती.

भाजपचे नेते नितेश राणे यांना ‘वाय प्लस’ दर्जाची सुरक्षा !

भाजपचे नेते नितेश राणे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. त्यांना सरकारकडून ‘वाय प्लस’ दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे.

२१ ते २५ फेब्रुवारी या कालावधीत खारघर येथे भव्य अश्वमेध महायज्ञ !

या भव्य यज्ञासाठी ८० हून अधिक देशांतून भाविक येणार असून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या १ कोटीहून अधिक लोकांचा यामध्ये सहभाग असणार आहे.